पश्चिम रेल्वेवरील वक्तशीरपणा सुधारण्यासाठी प्रशासनाने गेल्यावर्षी अनेक ठिकाणी वेगमर्यादा काढणे, रेल्वे मार्गाची देखभाल-दुरुस्ती करणे यासारख्या उपाययोजना केल्या आहेत. ...
गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त मुंबई परिसरात दाखल होतात. यावेळी भक्तांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सुरू असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू ...
लोकलने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना गर्दीमुळे नाहक जीव गमवावा लागतो. दोन महिन्यांपूर्वी मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनच्या वेळेत पाच जणांचा जीव गेला होता. त्यावर उपाय म्हणून दरवाजा बंद लोकल आणण्याचे जाहीर केले. मात्र, त्याआधी पंधरा डब्यांच्या लोकल व ...