शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

२८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा

By admin | Updated: February 16, 2017 00:14 IST

येत्या २८ फेब्रुवारीपासून बारावीची, तर ७ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे.

कॉपीमुक्ती अभियान : बोर्ड प्रतिनिधींनी घेतली बैठक यवतमाळ : येत्या २८ फेब्रुवारीपासून बारावीची, तर ७ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने बुधवारी अमरावती शिक्षण मंडळाच्या प्रतिनिधींनी यवतमाळात परीक्षा प्रमुखांची बैठक घेऊन विविध सूचना दिल्या. बारावी आणि दहावीची परीक्षा पारदर्शकतेने पार पडावी म्हणून कॉपीमुक्त अभियान राबविण्याच्या सूचना बोर्डाने केल्या आहेत. त्या अनुषंगाने बुधवारी येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्र प्रमुखांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. प्रथम २८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात १०२ केंद्र असून त्यावरून ३८ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीची परीक्षा ७ मार्चपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी १४७ केंद्र राहणार आहेत. या केंद्रांवरून जिल्ह्यातील ४२ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेच्या अनुषंगाने बुधवारी अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी दुर्गे यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्र प्रमुखांना दिल्या. परीक्षा पारदर्शकतेने पाडण्याच्या सूचना केल्या. कॉपी झाल्यास थेट कारवाई होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. या परीक्षेसाठी मंडळातर्फे व्हीडीओ पथक, बैठे पथक, भरारी पथक कार्यरत राहणार आहे. हे पथक जिल्ह्यात फिरणार आहे. केंद्रावर नियुक्त अधिकारी कॉपी बहाद्दरांवर कारवाई करणार आहे. यामुळे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर पूर्णत: पारदर्शकतेने परीक्षा होण्याची शक्यता शिक्षण विभागाने वर्तविली आहे. (शहर वार्ताहर) निकालाची टक्केवारी वाढली ४गेल्या पाच वर्षापासून जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील उपद्रवी परीक्षा केंद्रांची संख्या कमी झाली आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे कलही वाढला आहे. यासोबतच जिल्ह्याची निकालाची टक्केवारी वाढण्याससुद्धा या अभियानाचा लाभ झाला आहे.