शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा

By admin | Updated: February 16, 2017 00:14 IST

येत्या २८ फेब्रुवारीपासून बारावीची, तर ७ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे.

कॉपीमुक्ती अभियान : बोर्ड प्रतिनिधींनी घेतली बैठक यवतमाळ : येत्या २८ फेब्रुवारीपासून बारावीची, तर ७ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने बुधवारी अमरावती शिक्षण मंडळाच्या प्रतिनिधींनी यवतमाळात परीक्षा प्रमुखांची बैठक घेऊन विविध सूचना दिल्या. बारावी आणि दहावीची परीक्षा पारदर्शकतेने पार पडावी म्हणून कॉपीमुक्त अभियान राबविण्याच्या सूचना बोर्डाने केल्या आहेत. त्या अनुषंगाने बुधवारी येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्र प्रमुखांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. प्रथम २८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात १०२ केंद्र असून त्यावरून ३८ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीची परीक्षा ७ मार्चपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी १४७ केंद्र राहणार आहेत. या केंद्रांवरून जिल्ह्यातील ४२ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेच्या अनुषंगाने बुधवारी अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी दुर्गे यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्र प्रमुखांना दिल्या. परीक्षा पारदर्शकतेने पाडण्याच्या सूचना केल्या. कॉपी झाल्यास थेट कारवाई होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. या परीक्षेसाठी मंडळातर्फे व्हीडीओ पथक, बैठे पथक, भरारी पथक कार्यरत राहणार आहे. हे पथक जिल्ह्यात फिरणार आहे. केंद्रावर नियुक्त अधिकारी कॉपी बहाद्दरांवर कारवाई करणार आहे. यामुळे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर पूर्णत: पारदर्शकतेने परीक्षा होण्याची शक्यता शिक्षण विभागाने वर्तविली आहे. (शहर वार्ताहर) निकालाची टक्केवारी वाढली ४गेल्या पाच वर्षापासून जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील उपद्रवी परीक्षा केंद्रांची संख्या कमी झाली आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे कलही वाढला आहे. यासोबतच जिल्ह्याची निकालाची टक्केवारी वाढण्याससुद्धा या अभियानाचा लाभ झाला आहे.