शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

वाशिम जिल्ह्यात सोयाबीन, कपाशीचा पेरा वाढणार

By admin | Updated: June 27, 2014 01:45 IST

पावसाला विलंब होत असल्यामुळे शेतकर्‍यांना पेरणीच्या नियोजनात बदल करावा लागणार

वाशिम : पावसाला विलंब होत असल्यामुळे शेतकर्‍यांना पेरणीच्या नियोजनात बदल करावा लागणार आहे.तशा स्थितीत जिल्ह्यातील उडीद,मूग व ज्वारीच्या पिकाचे नियोजन केलेल्या शेतकर्‍यांना सोयाबीन किंवा कपाशीच्या पेरण्या कराव्या लागणार आहेत. परिणामी , जिल्ह्यात सोयाबीन व कपाशीचा पेरा यंदा वाढणार असल्याचे दिसून येत आहे.मागीलवर्षी ६ जूनला पावसाळयाला प्रारंभ झाला होता व १५ जूनपर्यंत बहुतांश पेरण्या झाल्या होत्या. यावर्षी २५ जून उलटून जाउनही नियमित पावसाळा सुरु झालेला नाही.परिणामी जिल्ह्यात बहुतांश पेरण्या बाकीच आहे.राज्यात जुलैच्या पहिल्या आठवडयात नियमित पावसाळा सुरु होण्याचा अंदाज हवामान विषयक विविध वेबसाईटनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात सन २0१४ च्या खरीप हंगामात जिल्हाप्रशासनाने ४ लाख २६ हजार ५९0 हेक्टर क्षेत्रात विविध पिकांच्या पेरण्या करण्याचे नियोजन केले आहे.त्यात सोयाबीन २ लाख १३ हजार ९९0 हेक्टर ,कपाशी ५६, हजार ३७0 हेक्टर, तूर ५२,७८0 हेक्टर,ज्वारी ३४,६४0हेक्टर, उडीद ३३,३३0 हेक्टर,मूग ३२,८६0 हेक्टर या प्रमुख पिकांसह तीळ ८७0 हेक्टर,बाजरी ७८0हेक्टर,ऊस २२0 हेक्टर,मका २१0हेक्टर,इतर कडधान्ये २00हेक्टर,इतर तृणधान्ये १00हेक्टर,इतर गळीत धान्ये १00 हेक्टर,तांदूळ १00हेक्टर,भुईमूग २0हेक्टर,सूर्यफुल २0 हेक्टर याप्रमाणे पिकांचा समावेश आहे.सध्या जिल्ह्यात केवळ ४ टक्के एवढय़ा क्षेत्रात पेरण्या झालेल्या आहेत.परंतु, चांगल्या पावसा अभावी अद्यापही जिल्ह्याच्या बहुतांश क्षेत्रात पेरण्या होणे बाकी आहे.