शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

अवाजवी खर्चांना फाटा देण्यासाठी सामुहिक विवाहाची गरज

By admin | Updated: December 3, 2014 23:42 IST

लोकमत परिचर्चेतील सुर : नोंदणी विवाह पध्दती ही उत्तम.

शिखरचंद बागरेचा/ वाशिमसध्या सर्वत्र व सर्व समाज बांधवांच्या लग्न सोहळयांना सुरुवात झाली असून धुमधडा क्यात लग्न सोहळे पार पडत आहेत. एकाहून एक वरचढ अशा रितीने खर्चित लग्न समारंभ पार पाडण्यासाठी स्पर्धा प्रत्येकास होतांना दिसून येत आहे. त्यामुळे अशा अवाजवी खर्चांना फाटा देण्यासाठी सामुहीक विवाह सोहळा आवश्यक असल्याची वेळ आलेली आहे. असा सुर लोकमत परिचर्चेतून मान्यवरांनी व्यक्त केला.स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालयात सामुहिक विवाह सोहळयांची आज गरज आहे का? या विषयांवर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या परिचर्चेत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे राजुभाऊ चौधरी समाज सेवक ज्ञानेश्‍वर सदार, प्रा.अरविंद देशमुख, नितीन काळे, व डॉ. राम बाजड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी परिर्चेत सहभागी मान्यवरांनी सामुहिक लग्न सोहळा ही संकल्पना उत्तम असल्याचे स्पष्ट केले. लग्नात होणार्‍या अजाजवशेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्येकडे वळत आहे. ही फार मोठी गंभीर बाब असून लग्न समारंभातील अवाजवी व अनावश्यक अनाठायी खर्चांना फाटा देवून सामुहिक विवाह सोहळयांचे आयोजन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.