शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण न केल्यास ताला ठोको आंदोलन

By admin | Updated: June 14, 2014 23:40 IST

शेतकर्‍यांचे कर्जाचे पुर्नगठण २१ जुनपर्यंत बँकांनी न केल्यास २२ जुन रोजी जऊळका येथील बँकेला ताला ठोको करणार असल्याचा ईशारा एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला.

वाशिम: शेतकर्‍यांचे कर्जाचे पुर्नगठण २१ जुनपर्यंत बँकांनी न केल्यास २२ जुन रोजी जऊळका येथील बँकेला ताला ठोको करणार असल्याचा ईशारा समाजसेवक सुभाष देवढे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला.

शासनाने शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचे पॅकेज नुकतेच जाहिर केले. पिडीत शेतकर्‍यांना सुट देण्यासाठी बँकांना शासनाच्या तिजोरीमधून २६८ कोटी रूपयाची मतद देण्यात आली आहे. तरीसुध्दा मालेगाव तालुक्यातील बहुतांश बँकांनी शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण करून कर्ज देत नाही. यासंदर्भात महसुल विभागाच्या कर्मचार्‍यांकडून शेतकर्‍यांची दिशाभुल करण्यात येत आहे. या प्रकाराची महसुल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दखल घेऊन शेतकर्‍यांना न्याय द्यावा. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असुनही बँकेचे संचालक १५ हजार रूपये भत्ता घेऊन चिडीचुप बसले आहेत. या संचालकांना जागे करण्याचीही वेळ आता शेतकर्‍यांवर येऊन ठेपली आहे. शेतकरी बांधवांचे कर्ज पुर्नगठण २१ जुन पर्यंत केल्या गेले नाही तर २२ जुन रोजी जऊळका शाखेला शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत ताला ठोकणार असल्याचे देवढे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.