शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजनेचा बोजवारा

By admin | Updated: October 26, 2014 00:22 IST

रिसोड तालुक्यात पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजनेच्या निधीचा अपव्यय.

मालेगाव (वाशिम): पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने सुरू केलेल्या पर्यावरण संतुलन ग्राम योजनेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. सन २00८ मध्ये पर्यावरण संतुलन ग्राम योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये झाडे लावणे, त्याची जोपासना करणे, त्यासाठी घरपट्टी, पाणीपट्टी यामधून जमा झालेल्या ५0 टक्के रकमेचा खर्च वृक्षलागवडीसाठी खर्च करण्याच्या सूचनाही ग्रामपंचायत व ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतींनी घरपट्टी व पाणीपट्टीची सक्तीची वसुली करत पर्यावरण संतुलन ग्राम योजना राबवण्यास सुरुवात केली होती. काही गावातील अपवाद वगळता गेल्या ६ वर्षात कुठेही जिवंत झाडे पाहावयास मिळत नाही त्यामुळे घरपट्टी, पाणी पट्टी पोटी वसूल केलेला निधीच्या ५0 टक्के खर्च केलेला निधी गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवर पदाधिकारी व प्रशासनाचे अधिकारी याची प्रभारी अंमलबजावणी करीत नसल्याचे चित्र आहे. मालेगाव तालुक्यात २0 गावांचा सहभाग होता आता यावर्षी किमान २५ गावे त्या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त गावात या योजनेत सहभागी करून घेणार असल्याचे गट विकास अधिकारी संदीप पवार यांनी सांगीतले.

*काय आहे ही योजना?

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या निर्णयानुसार सन २00८ मध्ये पर्यावरण संतुलन ग्राम योजना सुरू करण्यात आली. यामध्ये गावातील लोकसंख्येच्या ५0 टक्के वृक्षलागवड करावी, घरपटी पाणीपट्टी यामध्ये वसुली करून ५0 टक्के रक्कम वृक्षलावडीसाठी खर्च करावी; मात्र वसुली ६0 टक्क्यापेक्षा जास्त गावांमध्ये ५0 टक्केपेक्षा जास्त नागरिक शौचालयाचा वापर करणो आवश्यक आहे. वृक्षलागवड ही गावठाणचा परिसर, ई क्लास, एफ क्लास येथे करावी दुसर्‍या व तिसर्‍या वर्षात वसुली १00 टक्के करावी.