शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

कोरड्या दुष्काळाचे सावट

By admin | Updated: July 7, 2014 23:44 IST

धरणात अत्यल्प जलसाठा

मालेगाव: जुन महिना संपून जुलै चा पहिला आठवडा संपत आला तरीही पावसाने अद्यापही आपली हजेरी न लावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. मागील वर्षी संततधार पावसामुळे खरिप हंगाम भुईसपाट झाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांनी रब्बीच्या पिकात वाढ केली मात्र रब्बीचही पिके गेली निसर्गाच्या अवकृपेने शेतकर्‍यांच्या स्वप्नावरच पाणी फेरल्या गेले. यावर्षी पावसाच्या सरीच पाहायला न मिळाल्याने पावसाळा लागली नसल्याचे वातावरण तयार झाली आहे. शेतकरी जोरदार पाऊस कधी पडेल याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मृग नक्षत्र कोरडा गेल्याने आता आद्रा संपत आला असून पाऊस आता तरी पडेल काय? याची प्रतिक्षा शेतकरी करत आहे.मालेगाव तालुक्यातील जुन २0१३ पासून मागील पावसाळयापासून पावसाची सरासरी पाहता ती कमीच होणारी आहे. जुन २0१३ महिन्यात ४४२.३0 टक्के पाऊस पडला. जुलै २0१३ ला २७0.२0 टक्के ऑगस्ट महिना २४८.२0 टक्के, सप्टेंबर महिन्यात १६३.८0 टक्के, ऑक्टोबर बहिन्यात ८0.0५, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, कोरडाच राहला. फेब्रुवारी २0१४ मध्ये ७.४0 टक्क्े, मार्च २0१४ मध्ये ५८ टक्के, एप्रिल महिन्यात ७ टक्के, मे कोरडा राहला जून १४ मध्ये ७९.0७ टक्के, पाऊस पडला. अद्यापही पेरणी योग्य पाऊस न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.तालुक्यातील धरणात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील जलसाठा शेती सिंचनामुळे कमी झाला असून व पाऊस ही दडी मारुन बसल्याने जलसाठयात अत्यल्प जलसाठा उरलेला आहे. तालुक्यात कुरळा धरणात 0.६७ दलघमी पाणी उरले असून केवळ २२.१९ टक्के साठा शिल्लक आहे. सुदी संग्राहक तलावात 0.६६ दलघमी पाणी उरले असून केवळ ४४.८९ टक्के साठा शिल्लक आहे. चोरद तलावात १.0४ दलघमी जलसाठा असून ४६ टक्के पाणी शिल्लक आहे. चाकातिर्थ मध्ये २.८९ दलघमी साठा असून ८.२0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर मालेगाव कोळी, कोल्ही, कळमेश्‍वर, सुकांडा, सोनखास, मसला, मुंगळा, डव्हा येथील बिलो ऐलीयशन वर आहेत तर रिधोरा, ब्राम्हणवाडा, कोल्ही हे कारेडा पडला आहेत. त्यामुळे आसपासचे नागरिक चिंताग्रस्त झाले आहे.