शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता बदलावी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 13:38 IST

कारंजा : ज्या स्त्रीवर अत्याचार झाला असेल तर या अत्याचाराला स्त्रीच जबाबदार असेल असा कयास समाज करत असतो कारण तीचं वागणं, तिचं चालणं, तिच नटणे, तिचेक कपडे याबाबीवरून तिच्यावरच दोषारोपण केल्या जात,े मात्र ही मानसिकता समजााने बदलावी असे मत जिल्हा पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी काढले . कारंजा येथे सुरु ...

ठळक मुद्देजिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील शरद व्याख्यानमाला

कारंजा : ज्या स्त्रीवर अत्याचार झाला असेल तर या अत्याचाराला स्त्रीच जबाबदार असेल असा कयास समाज करत असतो कारण तीचं वागणं, तिचं चालणं, तिच नटणे, तिचेक कपडे याबाबीवरून तिच्यावरच दोषारोपण केल्या जात,े मात्र ही मानसिकता समजााने बदलावी असे मत जिल्हा पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी काढले . कारंजा येथे सुरु असलेल्या नानासाहेब दहीहांडेकर प्रांगणात सुरु असलेल्या शरद व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. स्त्रियांचे बदलते विश्व संरक्षण मागण्यापासून तर ते देण्यापर्यत हा त्यांच्या व्याख्यानामाचा विषय होता. प्रारंभी राधा मुरकुटे यांनी त्यांचे स्वागत केले तर डॉ.अनघा कांत यांनी परिचय करुन दिला.

स्त्रियांच्या शोषणविषयी बोलताना पाटील पुढे म्हणाल्या  की , स्त्रियांचे कर्तृत्व व क्षमता असून सुद्धा कौटूंबिक परिधान तिचं स्थान दुय्यम ठरते. घरातील मुलामुलींच सासु सासºयांच सांभाळ करणे, मुलांच्या डब्यापासून तर घरातील प्रत्येक वस्तुंची देखभाल तिलाच करावी लागते . पुरुष मात्र घरातील कोणतीच काम न करता चहा पितो, पेपर वाचतो, एखादा वेळ संजीव कपूर सारखी स्वंयपाकाची जबाबदारी पेलली तर कुठे बिघडते. मात्र पुरुषांनी घरातील कामे करणे ह ेतिलाही मान्य नसत ,ेहे स्त्रियांचे काम आहे अशी तिची धारणा असते त्यामुळे त्या पुुरुषांप्रमाणे मनसोक्त आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेवू शकत नाही त्या कायमच्या शोषीत बनतात.

मुलामुलींमध्ये भेदभाव विषयी बोलताना त्या म्हणाल्या की मुलाचं वर्णन कसही असलं म्हणजे तो फाजील असला उद्धट असला, बेशिस्त असला तरीही पालकांची काही तक्रार नसते. कारण तो कुळाचा दिवा असतो. आपल्याला अग्नी देणारा असतो म्हणून त्याचे फाजील लाड पुरवून घेतले जातात . मात्र मुलीने शांत रहावे, उद्धटपणाने वागू नये चालताना इकडे तिकडे पाहू नये खाली पाहूनच चालावे अशा प्रकारे सक्तीपुर्ण अपेक्षा समाज करीत असतो. मुलींच्या संरक्षणाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की मुलींनी स्वरक्षणासाठी कराटे शिकावे परंतु ही बाब मला पटत नाही कारण संरक्षणासाठी तिला कराटे शिकण्याची वेळ का यावी या मुलभुत प्रश्नाविषयी कोणी विचार करीत नाही. याउलट मुलींना त्रास देणाºया प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांवर त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवावे .त्यांच्या संस्कारावर जाणीवपुर्वक लक्ष द्यावे तर ते फाजील बनणार नाहीत , रोड रोमीओ बनणार नाही आणि पोलिसांची ही कामे कमी होतील . स्त्री ही आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. देशाचंद सरक्षणपद आज तिच्या हातात आहे. आयपीएससारख्या परिक्षेत ती पहिल्या रॅकमध्ये उत्तीर्ण होत आहे. १० वी १२ वीच्या परिक्षेत त्या दरवर्षी मुलांपेक्षा आघाडीवर असतात. तिचं विश्व बदलले आहे ती आता सरक्षणमागण्याऐवजी संरक्षण देण्यास कटीबद्ध झालेली आहे असे पाटील म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ.कवित मिसाळ यांनी केले तर आभार प्रा.आश्विनी ठाकुर यांनी मानले. डॉ.सुशिल देशपांडे यांनी शारदा सावत म्हटले.