शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

वाघाच्या हैदोसाने नारायणपूरवासी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST

बल्लारपूर येथील शेतकरी बळीराम वैद्य यांच्या मालकीची दोन जनावरे वाघाने फस्त केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री उशीरा गणेशपूर येथील विठ्ठल रोकडे तसेच नारायणपूर येथील चंद्रकांत पुसदेकर यांच्या मालकीच्या जनावरांवर हल्ला चढवून वाघाने त्यांना जखमी केले आहे.  नारायणपूर शिवारात काही ठिकाणी झुडपी जंगल असून याच भागातून हा वाघोबा शेत शिवाराकडे येत असल्याचे बोलले जात आहे. वाघाच्या दहशतीमुळे शेतमजूर आणि शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. 

ठळक मुद्देशेतकऱ्यांसह ग्रामस्थ दहशतीत : पुन्हा दोन गाईंवर चढविला हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क नारायणपूर : मागील चार दिवसांपासून शेतशिवारात मुक्त संचार करणाऱ्या पट्टेदार वाघाने पुन्हा एकदा पाळीव जनावरांना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ला चढविल्याने नारायणपूरसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने वेळीच या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर  गावाच्या सभोवताच्या परिसरात गेल्या चार दिवसांपासून एका वाघाने आपला मुक्कामच ठोकला आहे. हा वाघोबा रात्रीच्या सुमारास बांधून असलेल्या पाळीव जनावरांवर हल्ला चढवून त्यांना जखमी करीत असल्याने पशुपालकांच्या अडचणीत भर पडली आहे. बल्लारपूर येथील शेतकरी बळीराम वैद्य यांच्या मालकीची दोन जनावरे वाघाने फस्त केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री उशीरा गणेशपूर येथील विठ्ठल रोकडे तसेच नारायणपूर येथील चंद्रकांत पुसदेकर यांच्या मालकीच्या जनावरांवर हल्ला चढवून वाघाने त्यांना जखमी केले आहे.  नारायणपूर शिवारात काही ठिकाणी झुडपी जंगल असून याच भागातून हा वाघोबा शेत शिवाराकडे येत असल्याचे बोलले जात आहे. वाघाच्या दहशतीमुळे शेतमजूर आणि शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. सदर नुकसानग्रस्त पशुपालकांना वनविभागाने शासकीय मदत द्यावी, तसेच या वाघाचा वेळीच बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नारायणपूर भागातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :Tigerवाघ