शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

अनुदानाअभावी सामूहिक विवाह सोहळ्यांकडे पाठ

By admin | Updated: July 18, 2014 00:16 IST

विवाहासमारंभात वाढणाऱर््या खर्चापोटी अनेकांवर कर्जाचा डोंगर वाढल्याचे समोर आले. यामुळे शासनाने राष्ट्रसंतांच्या विचारातून प्ररेणा घेत सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

विरूळ (अकाजी) : विवाहासमारंभात वाढणाऱर््या खर्चापोटी अनेकांवर कर्जाचा डोंगर वाढल्याचे समोर आले. यामुळे शासनाने राष्ट्रसंतांच्या विचारातून प्ररेणा घेत सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. या सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना अनुदान देण्याचाही निर्णय घेण्यात आला. प्रारंभी अनुदान देण्याकरिता तत्पर असलेले शासन या बाबत हळूहळू उदासिन झाले. यामुळे अनेकांनी आता सामूहिक विवाह सोहळ्याकडे पाठ केल्याचे समोर आले आहे.सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या प्रोत्साहन देण्याकरिता विशेष अनुदान म्हणून एका जोडप्याला दहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. मात्र सामाजीक न्याय मंत्रालयाच्या उदासीनतेमुळे व संबंधित विभागाच्या भोंगळ कारभारामुळे या योजनेचा सध्या जिल्ह्यात बोजबारा उडाला आहे. सामूहिक सोहळ्यात लग्न करुनही त्यांना दोन ते तीन वर्षांपासून अनुदानच प्राप्त झाले नसल्याचे वास्तव आहे. समाजातील या समस्या लक्षात घेवून राज्य शासनाने काही वर्षापूर्वी सामूहिक विवाहाची सुरुवात केली. या मेळाव्यात विवाह करणाऱ्या जोडप्याला दहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला. सुरुवातीला या योजनेचा लाभ सुरळीत मिळाला. परंतु दोन ते तीन वर्षांपासून या योजनेचा पुरता बोजवारा उडाला. सामूहिक विवाह मेळाव्यात लग्न करूनही दोन-दोन वर्ष अनुदान मिळत नसल्याने या मेळाव्याची संख्या घटत आहे. दरवर्षी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करण्याच्या घटना घडत आहेत. यंदा अतिवृष्टी, गारपीट व कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. कर्जबाजारीपणाला मुलीचा विवाह हे देखील महत्त्वाचे कारण असल्याचे समोर आले आहे. असे असताना ही योजना मृतावस्थेत जाणे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर)