शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

दोन ठिकाणच्या आगीत गोठा आणि ऊस जळून खाक

By admin | Updated: May 21, 2015 02:03 IST

जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. मंगळवारी ४७.५ अंशावर गेलेला पारा बुधवारी ४७.२ अंशावर स्थिरावला.

बोरधरण/सेवाग्राम : जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. मंगळवारी ४७.५ अंशावर गेलेला पारा बुधवारी ४७.२ अंशावर स्थिरावला. यातच बुधवारी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मोही येथे नारायण निकोडे यांचा गोठा तर सेवाग्राम नजीकच्या खरांगणा(मो.) येथील डॉ. शिरीश गोडे यांचा ऊस जळाला. यात दोन्ही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. बोरधरण नजीकच्या नारायण निकोडे यांच्या शेतामधील गुरांचा गोठा हा शॉर्ट सर्कीटमुळे जळून खाक झाला. त्यांच्या शेतामध्ये काहीच अंतरावर वीजवितरणची डीपी आहे. या डिपीमध्ये शॉर्ट सर्कीट झाला. ताराच्या घर्षणामुळे गोठ्यावर ठिणग्या पडून पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण करीत गोठा पूर्णत: जळून खाक झाला. यात गोठ्यामध्ये असलेली १०क्विंटल हळद व पाच रबरी पाईप, वखर, दतारी, ३ डवरे, २ फवारणी पंप ५ स्प्रिंक्लर नोझल, असा एकूण जवळपास एक लाख रूपयांचा माल जळून खाक झाला. सेलू पोलीस स्टेशनला आगीची महिती देण्यात आली. पुढील तपास बिट जामदार संजय लोहकरे करीत आहे. वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे ही आग लागल्याचा आरोप निकोडे यांनी केला असून याची नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली.(वार्ताहर)