शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

शेतकरी मदतीचे १.८९ कोटी प्राप्त

By admin | Updated: August 9, 2015 02:14 IST

तालुक्यात रबी हंगामात झालेली गारपीट व वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होेते.

आर्वी : तालुक्यात रबी हंगामात झालेली गारपीट व वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होेते. या नुकसाननीकरिता शासनाच्यावतीने मदत जाहीर झाली होती. त्याचा पहिला टप्पा मिळाल्यानंतर त्याचा लाभ २ हजार १८७ शेतकऱ्यांना मिळाला. उर्वरीत शेतकऱ्यांकरिता आवश्यक असलेली १ कोटी ८८ लाख ९५ हजार ७५० रुपयांचा दुसरा हप्ता तालुक्याला मिळाला आहे. २०१५ च्या फेब्रुवारी महिन्यात रब्बी हंगामात झालेल्या तालुक्यातील गारपीट व वादळी पावसाच्या तडाख्याने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या शेत पिकांच्या नुकसानीची सानुग्रह मदत म्हणून महसूल विभागाच्या सर्वेक्षणानुसार २ कोटी ८४ लाख ९७ हजार ७५० रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ९६ लाख रुपये मिळाले होता. उर्वरीत अनुदानाचा दुसरा टप्पा १ कोटी ८८ लाख ९५ हजार ७५० रुपये १ आॅगस्ट रोजी प्राप्त झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील पाच हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.गत तीन वर्षांपासून तालुक्यात अवकाळी पावसाच्या थैमानाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यात शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना मदत स्वरूपात हेक्टरी नुकसान भरपाई अनुदान प्राप्त झाले. यात दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना नुकसानीच्या अनुदानाची रक्कम देण्यात येणार आहे. ही अनुदानाची रक्कम संबंधित व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट बँक खात्याद्वारे जमा करण्यात येणार आहे. यात कृषी विभाग व महसूल विभागाच्यावतीने लाभार्थी शेतकऱ्यांची यादी बँकेला पाठवून ती रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. हे अनुदान महसूल मंडळ निहाय लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्यांना बँकेमार्फत तातडीने अनुदानाची रक्कम देण्यात येणार आहे. असे असले तरी बँक खात्यात रक्कम जमा होण्यास विलंब लागत असल्याची ओरड आहे.(तालुका प्रतिनिधी)