शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

भार्इंदरच्या महासभेत पाणीबाणी गाजली

By admin | Updated: March 20, 2016 00:50 IST

पानी दो, पानी दो अशी मागणी, सरकारच्या अच्छे दिनची उडवलेली खिल्ली, खुर्च्या रिकाम्या करण्याच्या घोषणा आणि निषेधाचे फडकावलेले फलक यामुळे शनिवारची मीरा-भार्इंदरची

भार्इंदर : पानी दो, पानी दो अशी मागणी, सरकारच्या अच्छे दिनची उडवलेली खिल्ली, खुर्च्या रिकाम्या करण्याच्या घोषणा आणि निषेधाचे फडकावलेले फलक यामुळे शनिवारची मीरा-भार्इंदरची महासभा गाजली. पाणी दो, पाणी दो, अशी मागणी करत विरोधकांनी महासभा गाजवून सोडली. आघाडीच्या काळात राज्य सरकारने मीरा-भार्इंदर शहराला पाणीकपात लागू करू नये, असा आदेश काढला होता. युतीच्या राज्यकर्त्यांनी त्याला बगल देत शहराच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी केला. शहरात पाण्याची तीव्र टंचाई असतानाही काही अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे पाण्याची चोरी होते. ते मोठ्या रकमा वसूल करून सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील टँकर लॉबीला पाणी विकतात, असा आरोप आघाडीच्या सदस्यांनी केला.भाजपाचे गटनेते शरद पाटील यांनी आघाडी सरकारने केवळ पाणी दिल्याची बॅनरबाजी केली. पण, प्रत्यक्षात ते पाणी युती सरकारच्या काळात शहराला मंजूर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सर्वत्र टंचाई असतानाही युती शासनाने शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा मंजूर करून दिलासा दिल्याचा दावा पाटील यांनी केला. (प्रतिनिधी)आघाडीच्या सदस्यांनी सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या देत युतीच्या ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडवली. पुरेसे पाणी द्या, अन्यथा खुर्च्या रिकाम्या करा, अशी मागणी केली आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध करणारे फलक झळकावले.