शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

प्रकल्पग्रस्तांची जोरदार धडक

By admin | Updated: March 22, 2016 02:10 IST

गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाही या प्रकल्पात बाधित झालेल्या रहिवाशांचे कल्याण-डोंबिवली महापालिकेने पुनर्वसन केलेले नाही.

कल्याण : गोविंदवाडी बायपास रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाही या प्रकल्पात बाधित झालेल्या रहिवाशांचे कल्याण-डोंबिवली महापालिकेने पुनर्वसन केलेले नाही. बीएसयूपी योजनेंतर्गत बांधलेल्या घरकुलांमध्ये तातडीने त्यांचे पुनर्वसन करा, या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी महापालिका मुख्यालयावर सोमवारीधडक मोर्चा काढला.पश्चिमेकडील दुर्गाडी चौक ते शिवाजी चौक ादरम्यान होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून महापालिका प्रशासनाने २००५ मध्ये गोविंदवाडी बायपास मार्गाचे काम हाती घेतले. त्या वेळी प्रकल्पात बाधित होणाऱ्या रहिवाशांना बीएसयूपी योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरकुलांमध्ये पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु, त्या आश्वासनाला ११ वर्षे उलटूनही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेच नाही, याकडे मोर्चेकऱ्यांनी लक्ष वेधले. प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाच्या अनुषंगाने सांगितल्या जात असलेल्या अटी जाचक असल्याचा आरोप त्यांनी केला. २६ जुलै २००५ ला प्रलंयकारी महापुरात मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे नष्ट झाली. त्यामुळे पुरावा सादर करू शकत नसल्याने बहुतांश प्रकल्पग्रस्तांना हक्काच्या घराला मुकावे लागत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मोर्चा महापालिका मुख्यालयावर धडकताच शिष्टमंडळाने बीएसयूपी पुनर्वसन समितीचे सहायक आयुक्त प्रकाश ढोले यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. गोविंदवाडी प्रकल्पग्रस्तांची यादी ७५० जणांची असताना हजारोंच्या आसपास लाभार्थी पावत्या कशा दिल्या गेल्या, असा सवालही या वेळी करण्यात आला. (प्रतिनिधी)