शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Airtel-Vi पुन्हा देणार युजर्सना झटका! ‘ही’ प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वाढू शकते रिचार्ज प्लॅन्सची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:07 IST

Airtel Price Hikes: प्रत्येक युजरकडून मिळणारा सरासरी महसूल 300 रुपयांवर नेण्याचा प्रयत्न एयरटेल करत आहे. त्यासाठी मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या जाऊ शकतात.  

Airtel पुन्हा एकदा आपल्या मोबाईल टॅरिफच्या दारांत वाढ करू शकते. कंपनीला आपला अ‍ॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर (ARPU) 300 रुपये करायचा आहे, असं कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर गोपाल विठ्ठल यांनी म्हटलं आहे. हे लक्ष्य कंपनीला यावर्षी साध्य करायचे आहे, त्यामुळे पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी वोडाफोन-आयडिया देखील पुन्हा एकदा टॅरिफ प्लॅन्स वाढवणार असल्याची बातमी आली होती. 

एयरटेल येत्या तीन ते चार महिन्यात पुन्हा एकदा मोबाईल टॅरिफचे दर वाढवू शकते. ET Telecom च्या रिपोर्टनुसार, कंपनी गेल्यावर्षी नोव्हेंबर प्रमाणेच मोबाईल टॅरिफ वाढवताना कोणताही संकोच करणार नाही, असं एयरटेलचे एमडी गोपाल विठ्ठल यांनी म्हटलं आहे.  

सिम कन्सॉलिडेशनची लाट 

गेल्यावर्षी करण्यात आलेल्या भाववाढीमुळे दोनपेक्षा जास्त सिम वापरणाऱ्या युजर्सच्या संख्येत घट होत असल्याचं दिसत आहे. सध्या 20-25 टक्के सिम कन्सॉलिडेशन झालं आहे तसेच 4G सिम कन्सॉलिडेशनचा दर देखील कमी आहे. ही सिम कन्सॉलिडेशनची लाट ओसरल्यानंतर कंपनी टॅरिफ प्लॅनमध्ये भाववाढ करेल, असं गोपाल विठ्ठल यांनीं म्हटलं आहे.  

येत्या काळात डेटाचा होणारा वापर कमी होईल असं देखील त्यांना वाटत. सध्या दर महिन्याला 17GB ते 18GB डेटा वापरला जात आहे, जो शाळा, ऑफिस ओपन झाल्यावर आणखीन कमी होऊ शकतो. त्याचा परिणाम नक्कीच कंपनीच्या महसुलावर होईल. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतातील तिन्ही प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ मध्ये 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. टेलीकॉम कंपन्यांनी ARPU (अ‍ॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर) वाढवण्यासाठी मोबाईल टॅरिफ वाढवले होते.  

हे देखील वाचा:

टॅग्स :AirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडिया