शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पत्री मारण्याचा व्यवसाय अडचणीत शेती, वाहतुकीसाठी ट्रॅक्टरचा वापर

By admin | Updated: April 10, 2015 23:49 IST

बैलांनी मशागत कमी झाली

किरण मस्कर - कोतोली शेती, वाहतुकीसाठी बैलांची जागा आता टॅ्रक्टर ट्रेलरने घेतल्याने बैलांच्या पायाला पत्री मारण्याचा व्यवसाय अडचणीत आला आहे. साखर कारखान्यांना ऊस वाहतुकीसाठी यापूर्वी मोठ्या प्रमाणात बैलगाड्यांचा वापर केला जात होता. मात्र, बैलांचा वापर करणारे शेतकरी आता ट्रॅक्टरकडे वळत आहेत. त्यामुळे बैलांच्या पायाला इजा होऊ नये, यासाठी (नालबंदी) पत्री मारण्याच्या व्यवसायाला अखेरची घरघर लागली आहे. बैलांच्या पायाला कमीत-कमी सहा व जास्तीत जास्त आठ पत्र्या माराव्या लागतात. यासाठी २५० पर्यंत खर्च येतो. पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये शेजारील साखर कारखान्यांना सुमारे १५० ते २०० बैलगाड्या उसाची वाहतूक करीत होत्या. पावसाळ्यात बैलांकरवी शेतात काम केले जाते. सध्या नवीन औजारांबरोबर ट्रॅक्टरचीही संख्या वाढली आहे. त्यातच बैलांना सांभाळणे परवडणारे नसल्याने बैलांची संख्या कमी झाली. त्यामुळे पत्री मारणाऱ्यांना काम मिळेनासे झाले आहे.उसाची वाहतूक करताना किमान १० ते १५ दिवसांमधून एकदातरी पायाला पत्री मारावीच लागते. डांबरी रस्त्यावरून चालताना पत्री नसल्यास बैल घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पायाच्या वाढलेल्या नख्या खुडून पत्री मारतात.बैलांनी मशागत कमी झालीपूर्वी शेतीमध्ये बैलांची औतकरणी केल्यानंतर शेताची मशागत चांगली होत होती. पीकही चांगले यायचे, तर मिळालेल्या उत्पादनामधून बळिराजा सुखी व्हायचा; पण बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने बैल सांभाळणेही आता अवघड झाले आहे. ट्रॅक्टरने जरी शेतीची मशागत केली, तरी बैलांनी मशागत करणारा पूर्वीचा बळिराजा गायब व्हायला लागला आहे. - युवराज पाटील, पोपट पाटील, (कोडोली) औत संघटना