शहरं
Join us  
Trending Stories
1
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
4
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
5
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
6
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
7
सोन्यातून वर्षभरात ३४% तर चांदीतून ४०% परतावा; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून विचार
8
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
9
इलेक्ट्रॉनिक्ससह रोजच्या वापरातील वस्तू होणार स्वस्त, EVवर टॅक्स; GST परिषदेची आजपासून बैठक
10
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
11
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
13
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
14
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
15
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
16
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
17
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
18
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
19
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
20
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले

पाण्याने तारले.. ..अवकाळीने मारले!

By admin | Updated: March 17, 2015 00:12 IST

फलटणमधील स्थिती : शेतकरी हवालदिल

आदर्की : फलटण तालुक्याच्या ८४ गावचा दुष्काळी शिक्का पुसण्यासाठी युती शासनाने कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना करून धोम-बलकवडी प्रकल्पासाठी तालुक्याची एकहाती सत्तेचा वापर करून १५ वर्षांत फलटण तालुक्याचा दुष्काळी भागातील सालपे व उपळवेपर्यंत पाणी पोहचल्यामुळे पाण्याचा दुष्काळ हटला; परंतु गत आठवड्यात पडलेल्या पावसाने अवकाळी दुष्काळ पडला असल्याची चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.शिवाजीराजे निंबाळकर, चिमणराव कदम, डॉ. कृष्णचंद्र भोईटे, हिंदुराव नाईक-निंबाळकर, सुभाषराव शिंदे यांनी पाणी प्रश्न सतत शासन दरबारी जीवंत ठेवल्यामुळे १९९५ मध्ये युती सरकारला कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना फलटण येथे येऊन कर्ज रोखेचा शुभारंभ केला. त्यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी धोम-बलकवडी धरणाचे काम व उजव्या कालव्यासाठी विशेष प्रयत्न केले. राज्य व केद्राकडून निधी उपलब्ध करून १७ बोगदे तेवढेच सेतू उभारून अशक्यप्राय पाणी उपळवे, बाणगंगेत पोहचल्याने पाण्याचा दुष्काळ अंतश: संपला; परंतु अवकाळी पावसाने गहू, ज्वारी, मका, डाळींब, आंबा पिकावर घाला घातला अन् शेतकरी वर्गावर अस्मानी संकट कोसळले. पावसाची नोंद २० मि.मी. झाली. शासनाने पंचनामे केले. अवकाळी दुष्काळी पडल्याची चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)मालोजीराजेंचे विशेष प्रयत्न...फलटण तालुका स्वातंत्र्यपूर्ण काळात निसर्गाच्या लहरी पाण्यावर अवलंबून होता; परंतु पावसाळ्यात पाऊस पडतच होता; पण वर्षातील सहा महिनेच शेती पिकायची. फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी निरा उजवा कालव्यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे फलटण शहराबरोबर तालुक्याचा उत्तरपूर्व भागातील शेती बागायती झाली. त्यानंतर उर्वरित ८४ गावाला दुष्काळी भागास पाणी मिळाले.