शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
3
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
4
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
5
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
6
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
7
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
8
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
9
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
10
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
11
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
12
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
13
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
14
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
15
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
16
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
17
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
18
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
19
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
20
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती

पाण्याने तारले.. ..अवकाळीने मारले!

By admin | Updated: March 17, 2015 00:12 IST

फलटणमधील स्थिती : शेतकरी हवालदिल

आदर्की : फलटण तालुक्याच्या ८४ गावचा दुष्काळी शिक्का पुसण्यासाठी युती शासनाने कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना करून धोम-बलकवडी प्रकल्पासाठी तालुक्याची एकहाती सत्तेचा वापर करून १५ वर्षांत फलटण तालुक्याचा दुष्काळी भागातील सालपे व उपळवेपर्यंत पाणी पोहचल्यामुळे पाण्याचा दुष्काळ हटला; परंतु गत आठवड्यात पडलेल्या पावसाने अवकाळी दुष्काळ पडला असल्याची चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.शिवाजीराजे निंबाळकर, चिमणराव कदम, डॉ. कृष्णचंद्र भोईटे, हिंदुराव नाईक-निंबाळकर, सुभाषराव शिंदे यांनी पाणी प्रश्न सतत शासन दरबारी जीवंत ठेवल्यामुळे १९९५ मध्ये युती सरकारला कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना फलटण येथे येऊन कर्ज रोखेचा शुभारंभ केला. त्यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी धोम-बलकवडी धरणाचे काम व उजव्या कालव्यासाठी विशेष प्रयत्न केले. राज्य व केद्राकडून निधी उपलब्ध करून १७ बोगदे तेवढेच सेतू उभारून अशक्यप्राय पाणी उपळवे, बाणगंगेत पोहचल्याने पाण्याचा दुष्काळ अंतश: संपला; परंतु अवकाळी पावसाने गहू, ज्वारी, मका, डाळींब, आंबा पिकावर घाला घातला अन् शेतकरी वर्गावर अस्मानी संकट कोसळले. पावसाची नोंद २० मि.मी. झाली. शासनाने पंचनामे केले. अवकाळी दुष्काळी पडल्याची चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)मालोजीराजेंचे विशेष प्रयत्न...फलटण तालुका स्वातंत्र्यपूर्ण काळात निसर्गाच्या लहरी पाण्यावर अवलंबून होता; परंतु पावसाळ्यात पाऊस पडतच होता; पण वर्षातील सहा महिनेच शेती पिकायची. फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी निरा उजवा कालव्यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे फलटण शहराबरोबर तालुक्याचा उत्तरपूर्व भागातील शेती बागायती झाली. त्यानंतर उर्वरित ८४ गावाला दुष्काळी भागास पाणी मिळाले.