शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

कासजवळ रानडुकरांचा धुमाकूळ

By admin | Updated: January 2, 2015 00:06 IST

कुसुंबी मुरा : शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकांचे नुकसान; बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

कुडाळ : कास पठारावर बांधण्यात आलेल्या संरक्षक कुंपणामुळे रानडुकरांना रस्ताच मिळत नसल्यामुळे पठाराच्या बाजूच्या गावांमध्ये पंधरा ते वीस रानडुकरांने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. पठारावरील कुसुंबीमुरा येथील शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकाचे या रानडुकरांच्या कळपाने नुकसान केले आहे. नुकसान केलेल्या पिकांचा पंचनामा व्हावा व योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. वनविभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशीही मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.कास पठरराला संरक्षक जाळीदार कंपाउंड असल्यामुळे रानडुकरांना वनविभागाच्या हद्दीत जाण्याचा मार्गच मिळत नसल्यामुळे अशी रानडुकरे आजूबाजूच्या गावात शिरून नुकसान करत आहेत. शेतकऱ्यांनी अतिशय कष्टाने हातातोंडाला आणलेल्या ज्वारी पिकाचे रानडुकरांनी नुकसान केले आहे. कुसुंबीमुरा येथील शशिकांत आखाडे, ज्ञानेश्वरी आखाडे, किसन आखाडे, गणपत आखाडे या शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी पिकाचे या कळपाने नुकसान केले आहे. तसेच एकीव, एकीवमुरा, सह्याद्रीनगर, सांगवीमुरा, दंदमुरा या गावांमधील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील नुकसान केले आहे.तरी महसूल विभागाने या शेतीपिकांची पाहणी करून पंचनामा करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्षवनविभागाचा कोणताही वनमजूर, वनकर्मचारी, कास पठाराच्या गावांमध्ये फिरकतदेखील नाही. तर गावकऱ्यांनी वन्यप्राण्यांची माहिती देऊनही वनविभागाचे अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. तरी वनविभागाने हा कळप जंगलव्याप्त भागात हुसकावून लावावा, अशी मागणी पठारावरील गावांमधील नागरिक करत आहेत. रानडुकरांनी ज्वारी पिकात शिरून नुकसान केले आहे. रात्री येणारी रानडुकरे आता तर दिवसांदेखील पिकांत शिरत असल्यामुळे शेतात जाण्याचीदेखील भीती वाटत आहे. -ज्ञानेश्वर आखाडे शेतकरी, कुसुंबीमुरा