शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

माणसाची जडण-घडण साहित्याशिवाय अशक्य

By admin | Updated: January 20, 2015 23:35 IST

उत्तम कांबळे : पणुंब्रे वारुण येथे डोंगरी साहित्य संमेलन

चरण : माणसाला साहित्याचे वेड असणे गरजेचे आहे. जोपर्यंत माणूस साहित्यामध्ये वेडा होत नाही, तोपर्यंत त्यांना साहित्य देता येत नाही. आज या युगात माणसाजवळ नुसता पैसा असून चालणार नाही, तर त्याची ओळख असणे गरजेचे आहे. साहित्य हे माणसाला वर्षानुवर्षे घडवत असते, एक नवा चेहरा जगासमोर आणत असते, असे प्रतिपादन शब्दरंग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले. पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथे शिराळा तालुका शब्दरंग साहित्य मंडळ आणि ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठव्या डोंगरी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले.सत्यजित देशमुख म्हणाले, ग्रामीण भागात साहित्य संमेलन होणे हे भाग्यच आहे. साहित्य संमेलनाने अनेक साहित्यिकांना आपले साहित्य मांडण्यासाठी आपल्या हक्काचे व्यासपीठ दिले आहे. या साहित्य संमेलनास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशी साहित्य संमेलने प्रत्येक ठिकाणी घेणे गरजेचे आहे. यावेळी माजी सभापती हणमंतराव पाटील, प्रा. शामराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार अशोक इंगवले, सुभाष कवडे, प्रदीप पाटील, दि. बा. पाटील, दीपा देशपांडे, श्रीकांत माने, चंद्रकांत देशमुखे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रा. प्रदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद, अंध कवी चंद्रकांत देशमुखे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन, तर प्रा. विश्वनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन पार पडले. परिसंवाद आणि कविसंमेलनास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्वागत शब्दरंग साहित्य मंडळाचे अध्यक्ष कवी वसंत पाटील यांनी केले. (वार्ताहर)अशी संमेलने ग्रामीण भागात व्हावीतपणुंब्रे वारुण येथील डोंगरी साहित्य संमेलनास प्रतिवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशी साहित्य संमेलने ग्रामीण भागात झाली पाहिजेत, अशी प्रतिक्रिया साहित्य संमेलनाला आलेल्या लोकांतून होती.