शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

भाजप आम्ही चालवत असल्याचा गैरसमज

By admin | Updated: September 1, 2015 22:22 IST

जयंत पाटील : जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

सांगली : जिल्ह्यातील भाजप आपण चालवित असल्याचा कोणाचा गैरसमज झाला असेल, तर त्याला इलाज नाही. आम्ही आमचाच राष्ट्रवादी पक्ष वाढविण्याचे काम करीत आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले. दुष्काळी भागातील लोकांना खुल्या मनाने आणि सढळ हाताने मदत करण्याची राज्य सरकारची भावना नाही,असा आरोपही त्यांनी केला. आ़ पाटील यांनी जत तालुक्यातील डफळापूर, संख, उमदी, जत आदी दुष्काळी गावांचा दिवसभर दौरा केल्यानंतर सांगलीत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सांगली जिल्ह्यातील भाजप आपण चालविता? असे खासगीत बोलले जाते. या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले की, पक्षीय पातळीवर आम्ही आमचाच पक्ष वाढविण्याचे काम करीत आहोत. काहींच्याबरोबर व्यक्तिगत संबंध असू शकतात़ मात्र कोणाचा गैरसमज झाला असेल, तर त्याला इलाज नाही़ पूर्वीच आमच्या पक्षातून काहीजण भाजपमध्ये गेले आहेत़ त्यात कोणाचा काय फायदा? मला माहीत नाही़ त्यानंतर कोणाच्या मदतीचा प्रश्नच नाही, असेही ते म्हणाले. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना, राज्य शासनाने तातडीने यंत्रणा राबवून लोकांना मदत करण्याची गरज आहे़ मात्र तसे होताना दिसत नाहीत़ मुख्यमंत्री, अर्थमंत्री विदर्भातील आहेत़ त्यांची १०-१५ वर्षातील भाषणे पाहता, पश्चिम महाराष्ट्रावर सूड उगविला जात असल्याच्या शंकेला वाव असल्याचे पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. (प्रतिनिधी)‘म्हैसाळ’चे पाणी द्या म्हैसाळ योजनेतून भोकरचौंडी, डोर्ली, अंकले, बसाप्पावाडी, कोकळे, बेळुंखी, शिंगणापूर, बिरनाळ आदी तलावात पाणी सोडावे, संख येथील निकृष्ट दर्जाच्या कोल्हापूर बंधाऱ्याची तातडीने दुरूस्ती करावी, बिरूळची उर्वरित कामे पूर्ण करून डफळापूर गावांना पाणी देण्यात यावी अशी कामे निवेदनात सूचवण्यात आली आहे.