शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

महापुराने पक्ष्यांचे स्थलांतर विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:28 IST

ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराचा फटका पक्ष्यांच्या जीवनचक्रालाही बसला आहे.

संतोष भिसे सांगली : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराचा फटका पक्ष्यांच्या जीवनचक्रालाही बसला आहे. पाणी पात्राबाहेर पडल्याने तसेच नदीचा फुगवटा व पाण्याचा वेग जास्त राहिल्याने पक्ष्यांना खाद्य स्वरूपात कृमी-कीटक मिळत नसल्याने पक्षी नदीपासून दुरावले. उभी पिके नष्ट झाली तसेच पेरण्या लांबल्याने पक्ष्यांचे स्थलांतर विस्कळीत झाले आहे.जिल्ह्यात ४० हून अधिक प्रजातीचे पक्षी सैबेरिया, लडाख, उत्तर भारतासह युरोपातील कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी येथे येतात. चक्रवाकसह अनेक प्रजातींचे बदक, पाणपक्षी, तुतवार, सॅण्डपाईपर, शांक असे पक्षी जिल्ह्याचा पाहुणचार घेतात. संपूर्ण कृष्णाकाठ, सागरेश्वर अभयारण्य, दंडोबा व गिरलिंग डोंगररांगा, मायणीजवळचा येरळवाडी तलाव, चांदोली, आटपाडी व भोसे तलाव, देशिंग-खरशिंगची माळराने, खंडेराजुरीतील ब्रम्हनाथ देवालयाचा परिसर येथे फेब्रुवारी-मार्चपर्यंत मुक्काम करतात. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांचे आगमन सुरू होते. नोव्हेंबरमध्ये वेळू वटवट्या सांगलीत दिसू लागतो. यंदा महापुरात किनाऱ्यांसोबत दलदलीच्या पारंपरिक जागाही वाहून गेल्या. त्यामुळे अन्यत्र नव्याने निर्माण झालेल्या पाणथळ जागा व दलदलींकडे पक्ष्यांना वळावे लागले. एकूणच त्यांचे स्थलांतराचे चक्र विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे.>सांगलीत येणारे पक्षीवेळू वटवट्या, चक्रवाकसह अनेक प्रजातींचे बदक, रंगीत करकोचे, अग्निपंख (फ्लेमिंगो), असंख्य पाणपक्षी, तुतवार, सॅण्डपाईपर, शांक आदी.>‘वेळू वटवट्या’अजूनही दिसला नाही...पक्षीप्रेमींना यंदा पक्ष्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. नोव्हेंबर उजाडला तरी, सांगली परिसरात मोठ्या संख्येने पक्ष्यांचे दशर््ान नाही.एरवी नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात येणारा वेळू वटवट्या अजूनही दिसलेला नाही. पावसाळा लांबल्याने व रानात पिके नसल्याने खाद्यान्नाचा तुटवडा भासत आहे. दुसरीकडे अनेक नव्या दलदलीच्या जागा निर्माण झाल्याचा फायदाही होत आहे. त्यामुळे ते विखुरले आहेत.- शरद आपटे, पक्षी अभ्यासक