शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

अर्जुना धरणाच्या डाव्या कालव्यातून साेडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST

पाचल : श्री नवलाई-रामेश्वर पाणी वापर संस्था तळवडे व येथील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार पाटबंधारे बांधकाम रत्नागिरी यांनी अर्जुना धरणाच्या ...

पाचल : श्री नवलाई-रामेश्वर पाणी वापर संस्था तळवडे व येथील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार पाटबंधारे बांधकाम रत्नागिरी यांनी अर्जुना धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मागील वर्षी भरपूर पाऊस पडूनही यावर्षी पाचल पूर्व भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नदी-नाले व विहिरीने पूर्णपणे तळ गाठला आहे. काही शेतकऱ्यांनी केलेली उन्हाळी शेतीही करपू लागली होती. त्यामुळे धरणातील पाणी सोडण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर तळवडे पाणी वापर संस्था व शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार पाटबंधारे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सलगर यांनी डाव्या कालव्याला पाणी सोडल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कालव्यातून सोडलेल्या पाण्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. अर्जुना नदीत पाणी सोडल्याने नदीकाठच्या सुमारे २० ते २५ गावांना याचा लाभ होणार आहे.