शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

‘त्यांची’ भाऊबीज बांधावरच!

By admin | Updated: November 12, 2015 02:31 IST

धनत्रयोदशीला धान्याची रास घरात आणायची व भाऊबीजेला शेतावर बहिणीची भेट घ्यायची. फार तर या दिवशी बहिणीच्या शेतावर कामासाठी जाऊन बहिणीला दिवसभराच्या कष्टाची ओवाळणी द्यायची..

डिंभे : धनत्रयोदशीला धान्याची रास घरात आणायची व भाऊबीजेला शेतावर बहिणीची भेट घ्यायची. फार तर या दिवशी बहिणीच्या शेतावर कामासाठी जाऊन बहिणीला दिवसभराच्या कष्टाची ओवाळणी द्यायची... आदिवासींना कशाचे गोडधोड आणि दिवाळी?दिवाळी म्हटले, की दिव्यांचा सण. नवनवीन कपडे फटाक्यांची आतषबाजी व गोडधोड जेवणाची मेजवानी. अंगणात रेखीव रांगोळी, तर उंच अकाशात लावलेले अकाशकंदील. मात्र, कष्टकरी आदिवासी जनतेची दिवाळी भातशेतातच जाते. हे धान्य तयार करून घरात आणले नाही, तर उदनिर्वाह कसा होणार? हा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. म्हणून आदिवासींना कशाचे गोडधोड आणि दिवाळी?याच दिवसांत डोक्यावर भाताचे भारे घेऊन आदिवासींची जगण्याची लढाई सुरू असते. रात्री टेंभ्याच्या उजेडात दिवसभर खळ्यात झोडून झालेल्या भाताची रास घरी वाहून आणण्याची घाई सुरू असते. दिवसभर भाताची कापणी करायची. भारे डोक्यावर वाहून खळ्यात आणायचे. ते झोडून संध्याकाळी उशिरापर्यंत भाताचे ओझे वाहून घरी न्यायचे. ऐन दिवाळीच्या हंगामात हाच काय तो दिनक्रम ठरलेला असतो. (वार्ताहर)