शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

साखरेचे दर 200 रु.प्रतिक्विंटल घसरले

By admin | Updated: November 27, 2014 23:14 IST

चालू ऊस गळीत हंगाम चालू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटलमागे तब्बल 200 रूपयांनी कोसळले आहेत.

सोमेश्वरनगर :  चालू ऊस गळीत हंगाम चालू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटलमागे तब्बल 200 रूपयांनी कोसळले आहेत. हंगाम सुरू होताना साखरेचे दर 275क् वर होते आता मात्र ते 255क् वर आले आहेत. यामुळे पहिला हप्ता द्यायचा कसा हा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. 
एकीकडे शेतकरी संघटनांची आंदोलनाची भूमिका आणि दुसरीकडे कारखान्यांवर पहिला हप्ता एफआरपी नुसार न दिल्यास फौजदारी ठोकू, असा सहकार मंत्र्यांनी सज्जड दम दिल्यामुळे साखर कारखानदार  धास्तावले आहेत. 
साखर कारखान्यांना पहिला हप्ता म्हणून शेतक:यांना साखर उता:यानुसार 22क्क् ते 25क्क् रूपये एफआरपी द्यावी लागणार आहे. कारखाने बँकेकडून मिळणा:या पोत्यावरील उचलीच्या पैशातून हा पहीला हप्ता देतात. साखरेचे दर 275क् वर असताना राज्य बँकेने 263क् रूपये साखरेचे मुल्यांकन केले होते. त्यामुळे सभासदांना देण्यासाठी कारखान्यांकडे 1485 रूपये उरत होते मात्र आता हंगाम सुरू झाल्यापासून दुस:यांदा साखरेचे दर कोसळल्याने राज्य बँकेने पुन्हा साखरेचे मु़ल्यांकन कमी करत शेतक:यांना देण्यासाठी कारखान्यांच्या हातात अवघे 14क्5 रूपयेच टेकवले आहेत. यामुळे आता एफआरपी मिळणोही मुश्कील होणार आहे. या हिशोबानुसार कारखाने पहीला हप्ता 18क्क् ते 19क्क् रूपये प्रतिटन देऊ शकतील, अशी सद्य:स्थिती आहे. 
गळीत हंगाम सुरू झाला तेव्हा मोठी साखर 2865 रूपये, मध्यम साखर 2735 रूपये तर साधी साखर 2715 रूपये क्विंटल होती. मात्र आता हंगाम सुरू झाल्याने नवीन साखरेचे आवक बाजारपेठेत होऊ लागले. नोव्हेंबरला मोठी साखर 271क् रूपये, मध्यम साखर 261क् रूपये तर साधी साखर 257क् रूपये क्विंटल होती. आज या दरामध्ये सुमारे 5क् रूपयांची घट झाली आहे. त्यामुळे घसरलेले दर पाहता आज अनुक्रमे 2672, 2565 व 255क् रूपयांवर आले आहेत. केंद्र शासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी 245 लाख टन साखर तयार झाली होती. केंद्र शासनाला कारखान्यांना अनुदान दिल्याशिवाय पर्याय नाही. इथेनॉलला केवळ 1क् टक्के मिश्रणाची परवानगी देऊन चालणार नाही. तसेच कच्च्या साखरेच्या निर्यातीस पुन्हा अनुदान रूपाने प्रोत्साहन दिले पाहीजे. दिवसेदिवस साखर कारखान्यांपुढील अडचणी वाढत चालल्या आहेत.  अद्यापही कारखान्याने पहीला हप्ता जाहीर केला नाही. (वार्ताहर)
 
4चालू हंगामात देशात 25क् लाख टन साखर तयार होण्याचा अंदाज आहे. यातून देशाची साखरेची गरज भागून 75 लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहण्याची भिती व्यकत होत आहे. आशातच 9 लाख टन साखर आयात झाली आहे. आयातशुल्क 4क् टकके करण्याची घोषणा करणा:या केंद्र सरकारने ते अजून 25 टक्केच ठेवले आहे. तर दुसरीकडे कच्ची साखर व साधी साखरेच्या निर्यातीबाबत अनुदान देण्याचे टाळले आहे.