शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचे दर 200 रु.प्रतिक्विंटल घसरले

By admin | Updated: November 27, 2014 23:14 IST

चालू ऊस गळीत हंगाम चालू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटलमागे तब्बल 200 रूपयांनी कोसळले आहेत.

सोमेश्वरनगर :  चालू ऊस गळीत हंगाम चालू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटलमागे तब्बल 200 रूपयांनी कोसळले आहेत. हंगाम सुरू होताना साखरेचे दर 275क् वर होते आता मात्र ते 255क् वर आले आहेत. यामुळे पहिला हप्ता द्यायचा कसा हा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. 
एकीकडे शेतकरी संघटनांची आंदोलनाची भूमिका आणि दुसरीकडे कारखान्यांवर पहिला हप्ता एफआरपी नुसार न दिल्यास फौजदारी ठोकू, असा सहकार मंत्र्यांनी सज्जड दम दिल्यामुळे साखर कारखानदार  धास्तावले आहेत. 
साखर कारखान्यांना पहिला हप्ता म्हणून शेतक:यांना साखर उता:यानुसार 22क्क् ते 25क्क् रूपये एफआरपी द्यावी लागणार आहे. कारखाने बँकेकडून मिळणा:या पोत्यावरील उचलीच्या पैशातून हा पहीला हप्ता देतात. साखरेचे दर 275क् वर असताना राज्य बँकेने 263क् रूपये साखरेचे मुल्यांकन केले होते. त्यामुळे सभासदांना देण्यासाठी कारखान्यांकडे 1485 रूपये उरत होते मात्र आता हंगाम सुरू झाल्यापासून दुस:यांदा साखरेचे दर कोसळल्याने राज्य बँकेने पुन्हा साखरेचे मु़ल्यांकन कमी करत शेतक:यांना देण्यासाठी कारखान्यांच्या हातात अवघे 14क्5 रूपयेच टेकवले आहेत. यामुळे आता एफआरपी मिळणोही मुश्कील होणार आहे. या हिशोबानुसार कारखाने पहीला हप्ता 18क्क् ते 19क्क् रूपये प्रतिटन देऊ शकतील, अशी सद्य:स्थिती आहे. 
गळीत हंगाम सुरू झाला तेव्हा मोठी साखर 2865 रूपये, मध्यम साखर 2735 रूपये तर साधी साखर 2715 रूपये क्विंटल होती. मात्र आता हंगाम सुरू झाल्याने नवीन साखरेचे आवक बाजारपेठेत होऊ लागले. नोव्हेंबरला मोठी साखर 271क् रूपये, मध्यम साखर 261क् रूपये तर साधी साखर 257क् रूपये क्विंटल होती. आज या दरामध्ये सुमारे 5क् रूपयांची घट झाली आहे. त्यामुळे घसरलेले दर पाहता आज अनुक्रमे 2672, 2565 व 255क् रूपयांवर आले आहेत. केंद्र शासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी 245 लाख टन साखर तयार झाली होती. केंद्र शासनाला कारखान्यांना अनुदान दिल्याशिवाय पर्याय नाही. इथेनॉलला केवळ 1क् टक्के मिश्रणाची परवानगी देऊन चालणार नाही. तसेच कच्च्या साखरेच्या निर्यातीस पुन्हा अनुदान रूपाने प्रोत्साहन दिले पाहीजे. दिवसेदिवस साखर कारखान्यांपुढील अडचणी वाढत चालल्या आहेत.  अद्यापही कारखान्याने पहीला हप्ता जाहीर केला नाही. (वार्ताहर)
 
4चालू हंगामात देशात 25क् लाख टन साखर तयार होण्याचा अंदाज आहे. यातून देशाची साखरेची गरज भागून 75 लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहण्याची भिती व्यकत होत आहे. आशातच 9 लाख टन साखर आयात झाली आहे. आयातशुल्क 4क् टकके करण्याची घोषणा करणा:या केंद्र सरकारने ते अजून 25 टक्केच ठेवले आहे. तर दुसरीकडे कच्ची साखर व साधी साखरेच्या निर्यातीबाबत अनुदान देण्याचे टाळले आहे.