शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

नुकसान झालेल्या भातशेतीच्या दुरुस्तीसाठी सात जेसीबी यंत्र पुरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:12 IST

राजगुरुनगर: खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेच्या वतीने सात जेसीबी यंत्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार ...

राजगुरुनगर: खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेच्या वतीने सात जेसीबी यंत्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे सदस्य बाबाजी काळे यांनी केली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसैनिकांनी बॅनरबाजी न करता राज्यावर आलेल्या आपत्ती संकटात सापडलेल्या बांधवांसाठी मदतीचा हात देण्याचे आवाहन शिवसेनेच्या नेत्यांनी केले होते. तालुक्यातील पश्चिम भागातील तीन खोऱ्यांत झालेल्या अतिवृष्टीने चिखलगाळ झालेल्या शेतजमीन पुन्हा दुरुस्त करण्याची आर्थिक क्षमता सर्वच शेतकऱ्यांमध्ये नाही. भातशेतीची कामे उरकल्यानंतर भातखाचरातले पाणी हटल्यानंतर सात जेसीबी अशा शेतकऱ्यांच्या मदतीला देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे सदस्य बाबाजी काळे यांनी सांगितले.

काळे यांनी पश्चिम भागात नुकसानग्रस्त मंदोशी गावची जावळेवाडी आणि एकलहरे गावाला भेट देऊन पाहाणी केली व तेथील शेतकऱ्यांना दिलासा दिला. यावेळी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, गटविकास अधिकारी अजय जोशी, बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश कानडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, पंचायत विस्तार अधिकारी जी. पी. शिंदे, आदिवासी विभागाचे तालुका समन्वयक गणेश गावडे, राहूल मलघे, पप्पू राक्षे, प्रकाश सातपुते, संतोष पानसरे आदी उपस्थित होते.