शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

संस्कारांमागे होती वैज्ञानिक कारणो

By admin | Updated: August 5, 2014 23:48 IST

संस्कार म्हणजे मानवी दृष्टिकोनाचा विचार आहे. भारताला संस्कारांची मोठी परंपरा लाभली असून, जुन्या काळातल्या संस्कारांना ठोस वैज्ञानिक कारणो होती,

पुणो : संस्कार म्हणजे मानवी दृष्टिकोनाचा विचार आहे. भारताला संस्कारांची मोठी परंपरा लाभली असून, जुन्या काळातल्या संस्कारांना ठोस वैज्ञानिक कारणो होती, असे उद्गार राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांनी काढले.  
विश्वशांती केंद्र, माईर्स एमआयटीतर्फे ‘9वी ते 11वी विद्याथ्र्यासाठी मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण व यशस्वी व्यक्तिमत्त्व विकास’ प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्याथ्र्याना पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर अध्यक्षस्थानी होते. शिक्षण संचालक (प्राथमिक) महावीर माने, सहसंचालक (माध्यमिक) दिनकर पाटील एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये व  दिलीप फलटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
 बोंगीरवार म्हणाले, भारतीय संस्कारांना वैज्ञानिक कारणो असल्यामुळे प्रत्येक बाबतीत सकारात्मकतेचा विचार दिसून येतो. मंदिरांची उभारणी करतानादेखील पृथ्वीच्या उदरातून येणा:या सकारात्मक लहरींचा विचार केला जातो.  आत्मविश्वासाच्या जोरावर नेतृत्व निर्माण झाले, तरच स्पर्धेच्या काळात टिकून राहणो शक्य होणार आहे.  
 भटकर म्हणाले, चांगलं शिक्षण आणि चांगलं प्रशासन या दोन गोष्टी आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. चांगलं शिक्षण म्हणजे मूल्यांवर आधारित शिक्षण. हे मूल्याधारित शिक्षण आपल्याकडे हजारो वर्षापासून दिले जात आहे. सत्य, अ¨हंसा, अचौर्य या मूल्यांचा अंतर्भाव असलेली संस्कृती भारतात आजही टिकून आहे. महावीर माने म्हणाले, राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीपासून दहावीर्पयतच्या अभ्यासक्रमात मूल्यशिक्षणाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. 
 दिनकर पाटील म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशात निर्माण झालेला पहिला शिक्षणविषयक आयोग हा मूल्यशिक्षणावर आधारितच होता. या मूल्यशिक्षणाद्वारे आपल्या समाजाचा पाया पक्का झाला, तर भविष्यात येणा:या समस्यांचा आपण सहज सामना करू शकतो. 
कराड म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृती ही कोणत्याही एका धर्मावर नव्हे, तर मानवी मूल्यांवर आधारित आहे. विद्याथ्र्यानी कोणत्याही क्षेत्रत करिअर घडविले, तरी माणूस म्हणून यशस्वी होण्यासाठी त्यांना मूल्यशिक्षणाचा उपयोग होणार आहे.’’  डॉ. एस. एन. पठाण यांनी  प्रास्ताविक केले. प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप फलटणकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
 
पारितोषिक विजेते
संवेद जोशी, स्वामी विवेकानंद सुवर्ण अॅकॅडमी (औरंगाबाद), शिवकन्या कराड सरस्वती माध्यमिक रामेश्वर (लातूर), प्राजक्ता मुस्कवाड पद्मावती विद्यालय(लातूर), नम्रता ¨शंदे सरस्वती माध्यमिक (लातूर), शुभम बोर्डे, दादाराव कराड माध्यमिक विद्यालय (लातूर), विशाखा नाईक, श्री सरस्वती न्यू  प्रथम सुवर्ण इंग्लिश स्कूल (पुणो),  अजित नागरगोज (बार्शी), पीयूष ¨शदेश्री (पुणो), अंजली मांगले (पुणो)