शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

आता २० सप्टेंबरपर्यंत करा ई-पीक पाहणी नोंदणी; सहा दिवसांची मुदतवाढ, सरासरी ४० टक्के नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 06:42 IST

खरीप पिकांच्या नोंदणीसाठी शेतकरी स्तरावर एक ऑगस्ट ते १४ सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. मात्र, ऑगस्टमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांना शेतात जाऊन पिकांची नोंदणी केलेली नव्हती.

पुणे : खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीकपाहणीची मुदत १४ सप्टेंबर असून अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करता आलेली नाही. काही ठिकाणी दुबार पेरणीही झाली आहे. त्यामुळे या ई-पीक पाहणीला सहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत आता २० सप्टेंबर अशी करण्यात आली आहे. त्यानंतर सहायकांमार्फत नोंदणी केली जाणार आहे. राज्यातील एकूण पीक क्षेत्राच्या सुमारे ४० टक्के अर्थात ६७लाख १९ हजार हेक्टर झाली आहे, अशी माहिती ई-पीकपाहणी प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली.

खरीप पिकांच्या नोंदणीसाठी शेतकरी स्तरावर एक ऑगस्ट ते १४ सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. मात्र, ऑगस्टमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांना शेतात जाऊन पिकांची नोंदणी केलेली नव्हती.

६७१९६५२.४ हेक्टर नोंदणी

११६६९१०.४५

कोकण

१०५५९४०.४६

१९३४४२८.०१

नाशिक

अमरावती

नागपूर

संभाजीनगर

२०९३५३०.४८

पुणे

३६२७४३.५९

१०६०९९.४१

नोंदणी केलेले क्षेत्र ३९.७१%

दरम्यान राज्यात शनिवारपर्यंत (दि. १३) एकूण ६७लाख १९ हजार ६५२ हेक्टरवरील खरीप आणि बहुवर्षीय पिकांची नोंदणी झाली होती. त्यात ३० लाख हेक्टर सोयाबीन पिकाची नोंदणी झाली आहे. राज्यात २०१९ पूर्वी खरीपातील सरासरी पेरणी क्षेत्र १ कोटी ६९ लाख २२ हजार ९६७ हेक्टर इतके आहे. त्यानुसार नोंदणी केलेले क्षेत्र ३९.७१ टक्के आहे.