शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

नीरा कालव्यातून 1 डिसेंबरपासून आवर्तन

By admin | Updated: November 24, 2014 23:29 IST

नीरा कालव्यातून रब्बी हंगामासाठी 1 डिसेंबरपासून 45 दिवसांची 2 आवर्तने सोडण्याचा निर्णय नीरा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला.

पुणो : नीरा कालव्यातून रब्बी हंगामासाठी 1 डिसेंबरपासून 45 दिवसांची 2 आवर्तने सोडण्याचा निर्णय नीरा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. येथील जलसंपदा भवनात कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या कालव्याच्या लाभक्षेत्रतील आमदार म्हणून अजित पवार या बैठकीस उपस्थित होते.
पुरंदर, भोर, बारामती या तालुक्यांतून नीरा कालव्याचे लाभक्षेत्र आहे. पवार यांच्यासह इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणो, भोरचे आमदार संग्राम थोपटे, तसेच अशासकीय सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पवार यांनी उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करावा, अशा सूचना केल्या. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे उपस्थित राहू शकले नाहीत. नीरा कालव्यातून निव्वळ सिंचनासाठी पाण्याचा उपसा होत असल्याने या बैठकीसाठी पालकमंत्र्यांची आवश्यकता नसते, असे सूत्रंनी सांगितले.
28 फेब्रुवारीर्पयत प्रत्येकी 3 अब्ज घनफूट (टि.एम.सी)ची 2 आवर्तने सोडावीत असा निर्णय यावेळी घेण्यात आला. कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस पवार उपस्थित झाल्याने जलसंपदा विभागातील अधिका:यांची काहीशी धांदल झाली.  दरम्यान, मुठा कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झालेली नाही.पालकमंत्र्यांची नियुक्ती झाल्यानंतर ही बैठक होऊ शकेल.या कालव्यातील पाण्याचे नियोजन उद्योग, सिंचन आणि पिण्याचे पाणी यासाठी केले जात असल्याने शहरातील सर्व आमदारांसह लाभक्षेत्रतील आमदारांना निमंत्रित केले जाते.
 
भामा आसखेडच्या पाण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे
 भामा आसखेड धरणातून पुणो महानगरपालिकेस पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. सिंचन पुनस्र्थापना खर्चापोटी महापालिकेने जलसंपदा विभागास 1क्क् कोटी रूपयांची मागणी केली आहे.मात्र महापालिकेने उत्पन्न नसल्याचे कारण दाखवित हा निधी देण्यास नकार दिल्याने हा विषय आता मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित गेला आहे.उद्या मुंबईत या विषयावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
 
महापालिका हद्दीत नव्याने 34 गावांचा समावेश होत असल्याने तसेचपालिका हद्दीजवळील 5 किलोमीटर र्पयतच्या गावांना पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. त्यामुळे शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी दरवर्षी पालिकेस सुमार े22.5क् टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे  महापालिकेस मुळशी धरणातूनही अतिरिक्त 5 टीएमसी पाणी देण्यात यावे, अशी मागणी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केली आहे.  याबाबतचे पत्र मंगळवारी, दि. 25 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असल्याचे धनकवडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.