शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

आधी पाण्याचे नियोजन करा

By admin | Updated: September 4, 2015 01:59 IST

भोर, वेल्हे तालुक्यातील पाण्याचे जोपर्यंत योग्य नियोजन होत नाही, तोपर्यंत धरणातील पाणी खाली सोडून दिले जाणार नाही. पाण्यासाठी पाणी बचाव समिती स्थापन करून वेळ

भोर : भोर, वेल्हे तालुक्यातील पाण्याचे जोपर्यंत योग्य नियोजन होत नाही, तोपर्यंत धरणातील पाणी खाली सोडून दिले जाणार नाही. पाण्यासाठी पाणी बचाव समिती स्थापन करून वेळ पडल्यास राष्ट्रीय महामार्गही अडवला जाईल, असा इशारा आमदार संग्राम थोपटे यांनी दिला.न्हावी येथे संग्राम थोपटे यांची जिल्हा बॅँकेच्या संचालकपदी व राजगड कारखान्याच्या अध्यक्षपदी व भोरच्या नगराध्यक्षपदी अ‍ॅड. जयश्री शिंदे यांची निवड, तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार समारंभ झाला. कॉँग्रेसचे तालुकाध्य शैलेश सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे, कॉँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, कृष्णा शिनगारे, विठ्ठल आवाळे, दिलीप बाठे, आनंद आंबवले, पोपट सुके, सुवर्णा मळेकर, हनुमंत शिरवले, गीतांजली शेटे, किसन वीर, उमेश देशमुख, सीमा सोनवणे, के. डी. सोनवणे, अशोक शिवतरे, रामनाना सोनवणे, राजकुमार शिंदे, निसार नालबंद, शंकर धाडवे, पल्लवी सोनवणे, तुकाराम रोमण व ग्रामस्थ उपस्थित होते.अशोक चव्हाण यांनी प्रस्ताविक केले, तर धनाजी सोनवणे यांनी स्वागत केले. गावातील दलितवस्ती व मंदिराच्या विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी केली. थोपटे म्हणाले, की भोर-वेल्हे तालुक्यातील तीन धरणांचे मिळून ३८ टक्के पाणी आडवले जाते. वास्तविक भाटघर धरणाचेच पाणी बारामतीला दिले पाहिजे. मात्र, तीनही धरणांचे पाणी खाली नेले जाते. शिवाय जोपर्यंत कालवे अपूर्ण आहेत तोपर्यंत नीरा नदीने पाणी सोडण्याचा चुकीचा निर्णय विरोध असतानाही मागच्या मंत्रिमंडळाने घेतल्याने पाणी पळवले जाते. नीरा-देवघरचे पाणी भोर, खंडाळा, फलटण या लाभ क्षेत्रातील लोकांना देणे गरजेचे आहे. तरीही कालवे अपूर्ण असल्याचे कारण देत संपूर्ण पाणी खाली नेले जाते. हा इतर तालुक्यावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे. सध्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी २३०० क्युसेक्सची गरज असताना मागील आठ दिवसांपासून ३ हजार क्युसेक्सने पाणी खाली सोडले आहे. अधिकाऱ्यांचीही मुजोरगिरी सुरू आहे. ते सहन केले जाणार नाही.या वेळी खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक राजाराम धोंडे यांनी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी शैलेश सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.(वार्ताहर)