शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मूल्यमापन होत नसल्याची खंत

By admin | Updated: November 28, 2014 23:09 IST

दलित साहित्य हे महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नसून, सर्व प्रदेशांतून दलित साहित्याची निर्मिती होत आहे. त्याचा प्रचंड वटवृक्ष निर्माण होतोय.

शिरूर : दलित साहित्य हे महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नसून, सर्व प्रदेशांतून दलित साहित्याची निर्मिती होत आहे. त्याचा प्रचंड वटवृक्ष निर्माण होतोय. या दलित साहित्याच्या बदलण्याच्या दिशाच आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणो यांनी येथे केले. या साहित्याचे समीक्षेद्वारे योग्य ते मूल्यमापन होत नसल्याची खंत मात्र पानतावणो यांनी या वेळी व्यक्त केली.
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दलित साहित्याच्या बदलत्या दिशा’ या विषयावर दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्रचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रचे उद्घाटन डॉ. पानतावणो यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘दलित साहित्यात बदलत्या जाणिवा, नवे वा्मयकृती निर्माण होत आहेत. यात नवनवे अंकुर पाहावयास मिळत आहेत. दलित हे जातीचे नव्हे, तर जाणिवांचे साहित्य आहे. या जाणिवा समजून या साहित्याचा निर्लेपपणो आस्वाद घेतला आला पाहिजे. 
आपल्या अध्यक्षीय भाषणात नियामक मंडळाचे सदस्य चंद्रकांत बाफणा म्हणाले, ‘‘साहित्यात समाजाचे प्रतिबिंब असून नव्या पिढीला प्रेरणा देणारे साहित्य निर्माण होत राहिले पाहिजे.’’ प्रास्ताविकात प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत म्हणाले, ‘‘दलित साहित्याच्या बदलत्या दिशा या राष्ट्रीय चर्चासत्रतून वा्मयीन प्रवाहाला दिशा देणारे शोधनिबंध सादर होणार आहेत. मराठी साहित्याचे संशोधक, अभ्यासक व विद्यार्थी यांना ते प्रेरणादायी ठरेल.’’ पहिल्या चर्चासत्रत ‘दलित आत्मकथन : बदलत्या दिशा’ या विषयावरील शोधनिबंधाचे वाचन करण्यात आले. गुलबर्गा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. भालचंद्र शिंदे हे अध्यक्षस्थानी होते. तिस:या सत्रत ‘दलित कविता : बदलत्या दिशा’ या विषयावरील शोधनिबंधाचे वाचन करण्यात आले. 
दरम्यान, या वेळी ‘इंटरनॅशनल जर्नल’ या दलित साहित्याच्या बदलत्या दिशा या विषयावरील शोधनिबंधाचा समावेश असलेल्या पुस्तकाचे प्रकाश डॉ. पानतावणो यांच्या हस्ते करण्यात आले. (वार्ताहर)