शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
2
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
3
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
4
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
5
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
6
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
7
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
8
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
9
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
10
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
11
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
12
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
13
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
14
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
15
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
16
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
17
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
18
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
19
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
20
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा

ध्येयवेड्या माणसांची गरज

By admin | Updated: March 23, 2015 00:59 IST

सध्या ‘पाऊले लावती परिवर्तनाची वाट’ असे दिवस असताना ‘पाऊले चालती परिवर्तनाची वाट’असे पुस्तक लिहिणे ही चांगली बाब आहे.

पुणे : सध्या ‘पाऊले लावती परिवर्तनाची वाट’ असे दिवस असताना ‘पाऊले चालती परिवर्तनाची वाट’असे पुस्तक लिहिणे ही चांगली बाब आहे. परंतु हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी वेड्या माणसांची गरज असते. ध्येयवेड्या माणसांची संख्या कमी झाली तर जग नष्ट होईल, असे मत नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी रविवारी व्यक्त केले.मिलिंद देशमुख यांनी लिहिलेल्या ‘पाऊले चालती परिवर्तनाची वाट’ या पुस्तकाचे प्रकाशन व स्नेहमेळावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने एस. एम. जोशी फाउंडेशन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पत्नी शैला दाभोलकर, अंजली देशमुख, जिल्हा कार्यसचिव अ‍ॅड. मनीषा महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र कांकरिया उपस्थित होते.पेठे म्हणाले, ‘‘कार्यकर्ता होण्यापेक्षा सवंगडी व्हा. कार्यकर्ते हे नेत्यांचे असतात. श्रीकृष्ण, छत्रपती महाराजदेखील त्यांच्या सहकाऱ्यांना सवंगडी म्हणत असत. एकमेकांचे चांगले सवंगडी बनून चांगल्या परंपरांच्या मदतीने वाईट रूढी, परंपरांचा विनाश केला पाहिजे.’’ (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांमधील संवाद आणि संवादाची पद्धत अतिशय उत्तम पद्धतीने साधता येणे महत्त्वाचे असते. आणि यासाठी व्यक्तीमध्ये विवेकाचा धागा असणे गरजेचे असते. हा धागा वाढवून विणला पाहिजे आणि त्यातून परिवर्तनाचे वस्त्र तयार झाले पाहिजे.- शैला दाभोलकरआत्मविश्वास हवामिलिंद देशमुख म्हणाले, ‘जागतिक विक्रमापेक्षा त्यानंतर विक्रमाचे सादरीकरण जास्त कठीण असते. आपल्या कामाबद्दल जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी असेल तर कोणत्याही असाध्य गोष्टी साध्य करता येतात आणि कामातील आनंदापेक्षा त्यातून मजा घेता आली तर ते काम अधिक सुसह्य होते.’