शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

मुलीच्या डोळ्यांसमोर आईचा करुण अंत

By admin | Updated: September 30, 2014 01:25 IST

सोलापूर-पुणो पॅसेंजरमधील प्रवासात सात वर्षाच्या मुलीने स्वत:च्या आईचा दुर्दैवी मृत्यू पाहिला. पुणो रेल्वे स्थानकावर सर्व प्रवासी उतरल्यानंतर ही गाडी यार्डामध्ये साईडिंगला लागली.

वाशिम : राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत, बेरोजगारी वाढली आहे, कोट्यवधी रुपयांचे घोटाळे होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक नेत्यांच्या नव्हे, तर राज्याच्या भवितव्याचा फैसला करणारी असल्याचे मत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी दुपारी जिल्हय़ातील तीनही मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली हो ती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराचा खरपूस समाचार घेत गडकरी म्हणाले की, राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. राज्यात विजेचे मीटर बंद असून, केवळ व्याजाचेच मीटर सुरू आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस जाती-धर्माचे राजकारण करीत आहे. मराठय़ांना आरक्षण देऊन मराठा समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न या पक्षांनी केला असल्याचा आरोप गडकरी यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुरेश लुंगे यांनी केले. संचालन सुभाष नानवटे, आभार प्रदर्शन विनोद जाधव यांनी केले.