शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

आधी वडील आता आईचे अपघाती निधन; विजेचा धक्का बसून महिलेच्या मृत्यूने ३ मुली पोरक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 18:39 IST

तालुक्यातील नागरजवळा येथे दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

मानवत : तालुक्यातील नागरजवळा या गावातील ३१ वर्षीय महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. सागर अंगद होंगे असे मृत महिलेचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वीच त्याच्या पतीचे निधन झाले होते. यामुळे आता त्यांच्या तीन मुली पोरक्या झाल्या आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील नागरजवळा येथे दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. आज विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामस्थ खोळांबलेली कामे करत होती. सागर अंगद होंगे यापाण्याचा टाकीचा वॉल फिरवण्यासाठी छतावर गेल्या होत्या. यावेळी घरावरील पत्रांवर साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाहाचा धक्का त्यांना बसला. यात त्या जागीच ठार झाल्या. सपोउनि अशोक ताटे व नीलेश परसोडे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. 

तीन मुली झाल्या अनाथसागर यांचे पती अंगद होंगे यांचे २ वर्षांपूर्वी मानवत येथे अपघाती निधन झाले होते. त्यांना तीन मुली आहेत. सागर यांच्या अपघाती निधनाने आता तिन्ही मुलीच्या डोक्यावरील मायेचे छत्र देखील हरवले आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणी