शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

परभणी जिल्ह्यात ४०८ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST

जिल्ह्यात कोरेानाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमालीची घटली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे, असे असले तरी रुग्णालयात ...

जिल्ह्यात कोरेानाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमालीची घटली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे, असे असले तरी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण काही अंशी अधिकच आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १ हजार ५४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ४४ कोरोनबााधितांची नोंद झाली तर ४ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यात तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. मयतांमध्ये जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद रुग्णालय, आयटीआय रुग्णालय तसेच एक खाजगी रुग्णालय येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गुरुवारीही चार जणांचा मृत्यू झाला होता. दिवसभरात ४०८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार ११४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील ४७ हजार १३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ हजार २४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, १ हजार ७३७ जण आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेत आहेत.