शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

ठाणेकर करणार महाराष्ट्राचे नेतृत्व

By admin | Updated: November 8, 2016 04:09 IST

आगामी ११ ते १५ डिसेंबर दरम्यान उत्तर प्रदेश मधील आझमगड येथे रंगणाऱ्या ३६ व्या कुमार व मुली (१८ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या महाराष्ट्र कुमार संघाच्या कर्णधारपदी

मुंबई : आगामी ११ ते १५ डिसेंबर दरम्यान उत्तर प्रदेश मधील आझमगड येथे रंगणाऱ्या ३६ व्या कुमार व मुली (१८ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या महाराष्ट्र कुमार संघाच्या कर्णधारपदी ठाण्याच्या संकेत कदमची वर्णी लागली आहे. तर मुलींच्या संघाची धुराही ठाण्याच्याच कविता घाणेकरकडे सोपविण्यात आली आहे.गेल्या दोन मोसमात राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेत महाराष्ट्रच्या दोन्ही संघांनी विजेतेपद मिळवले आहे. कुमार संघ सलग ७ वर्षांची विजयी मालिका कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. नुकताच नागपूर येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने बाजी मारली. या संघातील चार खेळाडूंचा ज्युनिअर संघात समावेश असल्याने विजेतेपदाचा दावेदार म्हणून महाराष्ट्राच्या मुलींकडे पाहिले जात आहे. शिवाय गेल्या वर्षी ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या कविता घाणेकरच्या खांद्यावर संघाची धुरा असल्याने तीच्या अनुभवाचा फायदा संघाला होईल. (क्रीडा प्रतिनिधी)महाराष्ट्र संघ :कुमार : संकेत कदम (कर्णधार), शुभम उतेकर, आकाश तोरणे, जितेश म्हसकर (सर्व ठाणे), निहार दुबळे जयेश गावडे, आशिष वने (सर्व मुंबई उपनगर), प्रतिक बांगर, आकाश खाडे (सर्व पुणे), निखिल कांबळे (मुंबई), तेजस मगर (अहमदनगर), विश्वजीत फारणे (सांगली)मुली : कविता घाणेकर (कर्णधार), प्रियांका भोपी, रेश्मा राठोड (सर्व ठाणे), काजल भोर, प्रणाली बेनके, कोमल दारवटकर (सर्व पुणे), प्रतिक्षा खुरंगे (सातारा), अपेक्षा सुतार (रत्नागिरी), मधुरा पेडणेकर (मुंबई), धनश्री भोसले (सांगली), किरण गव्हाणे (अहमदनगर), वैष्णवी भड (उस्मानाबाद).