ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - दक्षिण आफ्रिकेच्या ४३८ धावांचा पाठलाग करताना भारताने रोहित शर्मा (१६) व कोहली (७) हे दोन खेळाडू स्वस्तात गमावले आहेत. सध्या धवन (१९) व रहाणे (२) खेळत असून चांगली धावसंख्या उभारून भरताला विजयाच्या दिशेने नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अॅबॉट आणि रबाडाने प्रत्येकी १ बळी टिपला