शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

संघाबाहेर कधीही श्रेय मिळाले नाही : ईशांत

By admin | Updated: July 23, 2014 03:32 IST

टीम इंडियाबाहेर आपल्याला कधीच यशाचे श्रेय मिळाले नाही, असे मत लॉर्ड्स कसोटीत भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने व्यक्त केले आह़े

नवी दिल्ली : टीम इंडियाबाहेर आपल्याला कधीच यशाचे श्रेय मिळाले नाही, असे मत लॉर्ड्स कसोटीत भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने व्यक्त केले आह़े 
इंग्लंडविरुद्धच्या दुस:या कसोटीत 74 धावांच्या बदल्यात 7 गडी बाद करून भारताला सहज विजय मिळवून देणा:या ईशांतने बीसीसीआय टीव्हीला सांगितले, की आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्यासाठी मला किती मेहनत घ्यावी लागते, याकडे लोकांचे लक्ष नाही़ मात्र, मला अशा प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली आह़े यापुढेही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न राहील, असेही त्याने सांगितल़े 
ईशांतला इंग्लंडविरुद्धच्या दुस:या कसोटीतील पहिल्या डावात एकही गडी बाद करता आला नव्हता़ त्यामुळे तो टीकाकारांचे लक्ष्य होता़ मात्र, दुस:या डावात 7 गडी बाद केल्यामुळे चोहीबाजूंनी त्याचे कौतुक होत आह़े 
ईशांतने पुढे सांगितले, की भारतीय संघातील खेळाडूंव्यतिरिक्त कुणीच माङया खेळाचे कौतुक करीत नाही़ मात्र, आता इंग्लंडविरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे सर्वच कौतुक करीत आहेत; परंतु मी 7 गडी बाद केले म्हणून हे कौतुक होत आह़े मी 8क् षटके जुन्या चेंडूने बॉउंसर टाकले, याचे कुणीही कौतुक केले नाही, याची खंत असल्याचेही तो म्हणाला़ 
आता मला याची सवय झाली आह़े त्यामुळे माङयावर कोण टीका करीत आहे आणि कोण नाही़ याच्याकडे मी लक्ष देत नाही़ भारतीय संघातील खेळाडूंचा, तसेच कर्णधाराचा माङया कामगिरीवर विश्वास आह़े त्यामुळे यापुढेही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही ईशांत म्हणाला़ (वृत्तसंस्था)