शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

भारतीय गोलंदाजांची कामगिरी आश्चर्यकारक : सौरभ गांगुली

By admin | Updated: March 10, 2015 01:12 IST

वर्ल्डकपपूर्वी आयोजित तिरंगी मालिका आणि त्याआधी झालेल्या काही वन-डे सामन्यांमध्ये भारताच्या एकाही गोलंदाजाला प्रतिस्पर्धी टीमवर दबाव टाकता

वर्ल्डकपपूर्वी आयोजित तिरंगी मालिका आणि त्याआधी झालेल्या काही वन-डे सामन्यांमध्ये भारताच्या एकाही गोलंदाजाला प्रतिस्पर्धी टीमवर दबाव टाकता आला नव्हता; मात्र वर्ल्डकपमधील भारतीय गोलंदाजांची सध्याची कामगिरी आश्चर्यकारक आहे, असे मत टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने व्यक्त केले आहे़च्गांगुली म्हणाला, की वर्ल्डकपपूर्वी झालेल्या तिरंगी मालिकेत आणि त्याआधी झालेल्या काही वन-डे सामन्यांमध्ये ज्या प्रकारे भारतीय गोलंदाजांची धुलाई झाली होती़ त्यावरून हे गोलंदाज वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करतील, याची अपेक्षा केली नव्हती़ च्सध्या वेगवान गोलंदाज मोहंमद शमी, उमेश यादव यांनी ताशी १४५ कि. मी़ वेगाने गोलंदाजी करून प्रभावित केले आहे़ याव्यतिरिक्त युवा गोलंदाज मोहीत शर्मानेही सुरेख गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाला अडचीत आणले आहे़ या कामगिरीसाठी तीनही खेळाडू कौतुकास पात्र आहेत, असेही हा माजी कर्णधार म्हणाला़ च्भारतीय संघाने वर्ल्डकपमध्ये सलग चार विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली आहे़ आता भारताने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळविल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही़ कारण सध्या भारतीय संघ गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उजवा आहे़ त्यामुळे या संघाला रोखणे प्रतिस्पर्धी संघांना कठीण जाईल यात शंका नाही.