शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

भारतीय गोलंदाजांची कामगिरी आश्चर्यकारक : सौरभ गांगुली

By admin | Updated: March 10, 2015 01:12 IST

वर्ल्डकपपूर्वी आयोजित तिरंगी मालिका आणि त्याआधी झालेल्या काही वन-डे सामन्यांमध्ये भारताच्या एकाही गोलंदाजाला प्रतिस्पर्धी टीमवर दबाव टाकता

वर्ल्डकपपूर्वी आयोजित तिरंगी मालिका आणि त्याआधी झालेल्या काही वन-डे सामन्यांमध्ये भारताच्या एकाही गोलंदाजाला प्रतिस्पर्धी टीमवर दबाव टाकता आला नव्हता; मात्र वर्ल्डकपमधील भारतीय गोलंदाजांची सध्याची कामगिरी आश्चर्यकारक आहे, असे मत टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने व्यक्त केले आहे़च्गांगुली म्हणाला, की वर्ल्डकपपूर्वी झालेल्या तिरंगी मालिकेत आणि त्याआधी झालेल्या काही वन-डे सामन्यांमध्ये ज्या प्रकारे भारतीय गोलंदाजांची धुलाई झाली होती़ त्यावरून हे गोलंदाज वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करतील, याची अपेक्षा केली नव्हती़ च्सध्या वेगवान गोलंदाज मोहंमद शमी, उमेश यादव यांनी ताशी १४५ कि. मी़ वेगाने गोलंदाजी करून प्रभावित केले आहे़ याव्यतिरिक्त युवा गोलंदाज मोहीत शर्मानेही सुरेख गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाला अडचीत आणले आहे़ या कामगिरीसाठी तीनही खेळाडू कौतुकास पात्र आहेत, असेही हा माजी कर्णधार म्हणाला़ च्भारतीय संघाने वर्ल्डकपमध्ये सलग चार विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली आहे़ आता भारताने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळविल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही़ कारण सध्या भारतीय संघ गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उजवा आहे़ त्यामुळे या संघाला रोखणे प्रतिस्पर्धी संघांना कठीण जाईल यात शंका नाही.