शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

भारतासमोर इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान

By admin | Updated: July 22, 2014 00:03 IST

दिल्लीत 2क्1क्ला झालेल्या 19 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना तब्बल 1क्1 पदकांची कमाई करून नवा इतिहास रचला होता.

ग्लास्गो : दिल्लीत 2क्1क्ला झालेल्या 19 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना तब्बल 1क्1 पदकांची कमाई करून नवा इतिहास रचला होता.मात्र, आता ग्लास्गोत 23 जुलैपासून प्रारंभ होणा:या राष्ट्रकुल स्पर्धेत या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान भारतासमोर असणार आह़े
गत राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करताना 38 सुवर्णपदके, 27 रौप्य आणि 36 कांस्यपदकांसह एकूण 1क्1 पदकांची कमाई केली होती़ या कामगिरीच्या बळावर भारताने पदक तालिकेत ऑस्ट्रेलियानंतर (एकूण 177 पदके) दुसरा क्रमांक मिळविला होता़ भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील ही सवरेत्कृष्ट कामगिरी होती़ 
आता ग्लास्गोत पुन्हा भारतीय खेळाडूंचा कस लागणार आह़े भारताने गत राष्ट्रकुलनंतर चीनमधील ग्वांग्झू येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत दुसरे सवरेत्कृष्ट प्रदर्शन केले होत़े दोन वर्षानंतर भारतीय खेळाडूंनी लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके आपल्या नावे करून आपले बेस्ट प्रदर्शन केले होत़े  मात्र, आता ग्लास्गोत होणा:या राष्ट्रकुलमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात आह़े कारण भारतीय खेळाडूंच्या तयारीबद्दल भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए), भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि संबंधित खेळांच्या महासंघांनी अधिकृत माहिती दिली नाही़ भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत 224 सदस्यीय पथक उतरवले आह़े विशेष म्हणजे दिल्लीत 21 खेळांचे आयोजन झाले होते; मात्र आता ग्लास्गोत 17 खेळांचेच आयोजन होणार आह़े 17 पैकी भारत केवळ 14 क्रीडा प्रकारांतच आपले नशीब अजमावणार आह़े याच 
कारणामुळे भारताच्या पदकांची संख्या घटेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आह़े (वृत्तसंस्था)
 
राष्ट्रकुलमधून 
तीन खेळ आउट
ग्लास्गोत होणा:या राष्ट्रकुल स्पर्धेतून टेनिस, धनुर्विद्या आणि ग्रीको रोमन कुस्ती या खेळांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आह़े नेमबाजी स्पर्धाची संख्या 36 वरून 19 करण्यात आली आह़े याचाच परिणाम भारताच्या पदकांवर होईल़ कारण बाहेर करण्यात आलेल्या खेळांमध्येच भारताने गत राष्ट्रकुलमध्ये प्रभावी कामगिरी केली. 
 
आयओएकडून निरोप समारंभाला दांडी
ऑलिम्पिक, राष्ट्रकुल किंवा आशियाई या सर्व प्रतिष्ठित स्पर्धेला भारतीय खेळाडू रवाना होण्यापूर्वी परंपरेनुसार निरोप दिला जातो; मात्र ग्लास्गोसाठी रवाना झालेल्या भारतीय खेळाडूंसाठी भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) अधिकृतपणो निरोप समारंभाचे आयोजनच केले नाही़ ग्लास्गोत 22 जुलैपासून राष्ट्रकुल स्पर्धेस प्रारंभ होत आह़े खेळाडूंसाठी एक-दोन निरोप समारंभाचे आयोजन झाले होत़े मात्र, तेसुद्धा खासगी प्रायोजकांनी आयोजित केले होत़े आयओएला खेळाडूंना निरोप देण्याचे शहाणपण सुचलेच नाही़ आयओएचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी हे मोठय़ा खेळाच्या आयोजनापूर्वी भारतीय खेळाडूंसाठी अधिकृतपणो विदाई समारंभाचे आयोजन करण्यात येत असे आणि त्यात खेळाडू मोठय़ा संख्येने उपस्थित राहत होत़े या प्रसंगी माध्यमांनाही खेळाडूंची तयारी कशी झाली, या संदर्भात माहिती देण्यात येत होती. दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे 224 सदस्यीय पथक 14 खेळांमध्ये नशीब अजमावणार आह़े