शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

आॅस्ट्रेलिया-भारत फायनल व्हावी : ड्वेयर

By admin | Updated: July 21, 2014 01:58 IST

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत आणि आॅस्ट्रेलिया हे हॉकी संघ फायनलमध्ये आमने सामने यावे अशी इच्छा आॅस्ट्रेलियाच्या दिग्गज हॉकीपटू जेमी ड्वेयर याने व्यक्त केली

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेत भारत आणि आॅस्ट्रेलिया हे हॉकी संघ फायनलमध्ये आमने सामने यावे अशी इच्छा आॅस्ट्रेलियाच्या दिग्गज हॉकीपटू जेमी ड्वेयर याने व्यक्त केली आहे़ मात्र यासाठी भारतीय संघाला प्रतिस्पर्धी संघाचे आव्हान यशस्वीरीत्या पेलावे लागेल, असेही त्याने म्हटले आहे़ ड्वेयर म्हणाला, भारतीय संघ भारतात आयोजित हॉकी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करतो यात शंका नाही़ या संघात देशाबाहेरही उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता आहे़ राष्ट्रकुल स्पर्धेत या संघाला फायनलपर्यंत मजल मारायची असेल तर त्यांना आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट खेळ करणे गरजेचे आहे़आॅस्ट्रेलियाला या स्पर्धेच्या किताबाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे हे सत्य आहे़ भारतीय खेळाडंूनी उत्कृष्ट सांघिक खेळ केल्यास हा संघही फायनलमध्ये पोहोचू शकतो़ विशेष म्हणजे २०१० मधील राष्ट्रकुल स्पर्धेच्या तुलनेत आताचा भारतीय संघ अधिक मजबूत दिसत आहे, असेही मत ड्वेयर याने म्हटले आहे़ २०१० च्या राष्ट्रकुलच्या फायनलमध्ये आॅस्ट्रेलिया आणि भारतीय हॉकी संघ आमने सामने आले होते़ या लढतीत आॅस्ट्रेलियाने भारताचा ८-० असा धुव्वा उडविला होता़ (वृत्तसंस्था)