शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

दप्तर हलके करण्यासाठी समिती

By admin | Updated: November 29, 2014 00:33 IST

राज्यातील शालेय विद्याथ्र्याच्या दप्तराचे ओङो कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्यातील शालेय विद्याथ्र्याच्या दप्तराचे ओङो कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात गेल्या अनेक वर्षापासून शालेय विद्याथ्र्याच्या दप्तराच्या ओङयाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पाश्र्वभूमीवर शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे येत्या काळात विद्याथ्र्याना दफ्तरांच्या ओङयापासून किमान सुटका मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  
शालेय विद्याथ्र्याच्या दप्तराच्या ओङयासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली असून या याचिकेच्या पाश्र्वभूमीवर ओङो कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यासाठी मागील आघाडी सरकारकडूनच प्रयत्न सुरू झाले 
होते. 
मात्र आता नवीन आलेल्या सरकारने यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक महावीर माने यांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालकांसह एक बालमानसशास्त्रतील तज्ज्ञ, शाळा संस्थाचालकांचा एक प्रतिनिधी, मुख्याध्यापक, पालक आदी एकूण आठ जणांचा या समितीत समावेश असेल. ही समिती विद्याथ्र्याच्या दप्तरांचे ओङो कमी करण्यासाठी उपाययोजनांसोबतच त्याविषयीच्या अंमलबजावणीत येणा:या अडचणीसाठीची माहिती घेऊन त्यासंदर्भात आपला अहवाल तयार करणार असून येत्या दोन महिन्यांच्या आत हा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
 
विद्याथ्र्याना अधिक पुस्तके वाचण्याचा सराव, पुस्तके देण्याची स्पर्धा ही विविध प्रकाशन संस्थांनी आपल्या लाभासाठी सुरू केली आहे. यात या संस्थांसोबत  शिक्षक, संस्थाचालकांचेही हितसंबंध दडलेले असतात. यामुळेच उठसूट कोणत्याही प्रकाशन संस्थांची पुस्तके पालकांना घेण्यास भाग पाडले जाते. समिती झाली असली तरी शिक्षण मंडळाच्या पुस्तकांच्या पलीकडे जाऊन खासगी प्रकाशनाच्या अवास्तव पुस्तकांवर वचक बसविणो गरजेचे आहे.
- प्रा. बाळासाहेब साळवे, शिक्षणतज्ज्ञ
 
दप्तरांच्या ओङयामुळे शाळेत जाणा:या मुलांमध्ये पाठीच्या दुखण्यात वाढ होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. वह्या-पुस्तके, इतर साहित्यामुळे दप्तराचे वाढते वजन विद्याथ्र्यांमध्ये पाठदुखीच्या त्रसाचे कारण ठरत आहे. एकीकडे दप्तरांचे ओङो आणि दुसरीकडे मुले संगणक, मोबाइलचे खेळ यावरही अधिक वेळ घालवत असल्याने प्रत्येक 1क् मुलांच्या मागे चार ते पाच मुलांना पाठीच्या दुखण्याचा त्रस होतो. यामुळे किमान दप्तरांचे ओङो कमी असणो योग्य आहे.
- डॉ. गरिमा अनंदानी, मणकेतज्ज्ञ