शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

निवडणूक निकालावर बोलून मार्क झुकेरबर्ग चांगलाच अडकला; संसदीय समिती मेटाला समन्स पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:08 IST

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांबद्दल खोटी माहिती दिल्यानंतर मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग अडचणीत सापडले आहेत. संसदीय समिती त्यांना समन्स पाठवणार आहे.

मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी २०२४ च्या सार्वजनिक निवडणुकीवर प्रतिक्रिया केली होती. आता मेटाला संसदीय स्थायी समितीकडून समन्स मिळण्याची शक्यता आहे. मार्क झुकरबर्ग म्हणाले होते की, कोविड १९ नंतर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतासह अनेक देशांची सरकारे पडली. अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या खोट्या दाव्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप खासदार आणि संसदेच्या कम्युनिकेशन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे म्हणाले की, चुकीची माहिती पसरवल्याबद्दल मेटाला समन्स बजावले जाईल. “लोकशाही देशाबद्दल चुकीची माहिती त्याची प्रतिमा मलिन करते. या चुकीबद्दल कंपनीने संसदेची आणि येथील लोकांची माफी मागितली पाहिजे.

CM देवेंद्र फडणवीसांचे पानिपतमधील शौर्यभूमीला वंदन; म्हणाले, “माझे सौभाग्य, इथे येत राहीन”

१० जानेवारी रोजी एका पॉडकास्टमध्ये, फेसबुकचे सह-संस्थापक ४० वर्षीय झुकरबर्ग म्हणाले की, कोविड महामारीमुळे जगभरातील विद्यमान सरकारांवरील विश्वास उडाला आहे. त्यांनी या संदर्भात भारताचे उदाहरण चुकीचे दिले. ते म्हणाले, "२०२४ हे जगभरातील निवडणुकीचे एक मोठे वर्ष होते आणि भारतासह या सर्व देशांमध्ये निवडणुका झाल्या. विद्यमान सरकारे मुळात प्रत्येक निवडणुकीत पराभूत झाली. जागतिक स्तरावर काही मोठे कारण होते, मग ते महागाई असो किंवा आर्थिक संकट. मार्ग कोविडशी लढणाऱ्या सरकारांवरही त्याचा लक्षणीय परिणाम झाला. त्यांनी दावा केला की, लोकशाही संस्थांवरील लोकांचा विश्वासही कमी झाला आहे."

केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव काय म्हणाले?

झुकरबर्गच्या विधानाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून, भारतात २०२४ च्या निवडणुकीत ६४ कोटींहून अधिक मतदार सहभागी होत आहेत. भारतातील लोकांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारला मतदान केले आहे." एनडीएवरील त्यांचा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला. कोविडनंतर २०२४ च्या निवडणुकीत भारतासह बहुतेक विद्यमान सरकारे पराभूत झाली हा झुकरबर्ग यांचा दावा तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचा आहे. ८० कोटी लोकांना मोफत अन्न, २.२ अब्ज मोफत लस आणि कोविड दरम्यान जगभरातील मदत करणाऱ्या देशांपासून ते भारताला सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून स्थान देणारे, पंतप्रधान मोदींचा तिसऱ्या टर्ममधील निर्णायक विजय हा सुशासन आणि जनतेच्या विश्वासाचा पुरावा आहे."

टॅग्स :MetaमेटाMark Zuckerbergमार्क झुकेरबर्ग