शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

पिंपळगाव येथे इच्छुकांच्या मुलाखती

By admin | Updated: January 23, 2017 20:13 IST

पिंपळगाव बसवंत : शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. देशातील सुमारे ६० टक्के जनता शेतीवर जगते; परंतु केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतीचा कणाच मोडला आहे. चुकीच्या धोरणांमुळे आजचा तरु ण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या वाढत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी केले. येथील स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कार्यक्र माप्रसंगी ते बोलत होते.

पिंपळगाव बसवंत : शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. देशातील सुमारे ६० टक्के जनता शेतीवर जगते; परंतु केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतीचा कणाच मोडला आहे. चुकीच्या धोरणांमुळे आजचा तरु ण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या वाढत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी केले. येथील स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कार्यक्र माप्रसंगी ते बोलत होते.
शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती हे उत्तम माध्यम आहे. पक्षात निष्ठेने काम करणार्‍या कार्यकर्त्यांना संधी असते, असे शेटे यावेळी म्हणाले. यावेळी माजी आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, सचिन पिंगळे आदिंची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)