शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

प्रवासी सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य

By admin | Updated: July 9, 2014 02:24 IST

अर्थसंकल्पात सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगून रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी अनेक नवे उपाय जाहीर केले.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने दररोज प्रवास करणा:या सुमारे 4 कोटी प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा व त्यांच्या सुरक्षेची चोख व्यवस्था असावी यास अर्थसंकल्पात सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगून रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी अनेक नवे उपाय जाहीर केले. 
 रेल ओव्हर व रेल अंडर ब्रिज बांधण्यासाठी विविध राज्य सरकारांकडून आलेले प्रस्ताव विचारात घेऊन 1,785 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे.  अशा पुलांसाठीच्या आरेखनांचे स्टँडर्डायजेशन करण्यात येणार असून ते ऑनलाइन उपलब्ध करण्यात येतील. तसेच ही कामे मंजूर करण्याचे अधिकार त्या विभागीय रेल्वेंना देण्यात येतील. तरी राज्य सरकारांनी आपले प्रस्ताव लवकर पाठवावे व या कामांच्या खर्चातील स्वत:चा वाटाही तत्परतेने देण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रवाशांची सुरक्षितता अधिक सुनिश्चित करण्यासाठी गाडी सुरू होण्याआधी सर्व डब्यांचे सर्व दरवाजे आपोआप बंद होण्याचे तंत्रज्ञान अंगीकारण्याचेही रेल्वेने ठरविले आहे.  
रेल्वे रुळाला तडा जाणो किंवा त्यांचे वेल्डिंग नीटपणो झालेले नसणो ही गाडय़ांना अपघात होण्याची प्रमुख कारणो असतात. ती टाळण्यासाठी रेल्वे रुळातील दोष शोधणारी अत्याधुनिक, गाडीवर बसविलेली अल्ट्रासॉनिक दोशशोधन यंत्रणा वापरण्यात येईल. तसेच तुटलेले रेल्वे रूळ वेळीच शोधून काढणा:या ‘अल्ट्रासॉनिक ब्रोकन रेल डिटेक्शन सिस्टिम’ची पथदर्शक चाचणीही 2 ठिकाणी घेण्यात येईल.  
रेल्वेगाडय़ा व स्थानकांवरील सुरक्षाव्यवस्था अधिक चोख करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलात (आरपीएफ) 17 हजार शिपायांची नव्याने भरती केली आहे. तसेच आरपीएफमध्ये लवकरच 4 हजार महिला शिपायांचीही भरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणत्याही वर्गाच्या डब्यातून एकटीने प्रवास करणा:या महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला आरपीएफ शिपाई उपलब्ध झाल्यावर महिलांच्या डब्यांमध्ये त्यांना तैनात करण्यात येईल, असेही ते म्हणाले.