शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

हॅलो 4- आरती दिनकर यांच्या ‘आरोग्यानंद’ पुस्तकाचे प्रकाशन

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

पणजी : डॉ. आरती दिनकर यांच्या ‘आरोग्यानंद’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार र्शीराम पचिंद्रे यांच्या हस्ते झाले. हा सोहळा कला व संस्कृती खात्याच्या ग्रंथालयात झाला. व्यासपीठावर ग्रंथपाल कुळमुळे, सारिका शिरोडकर, डॉ. नूतन बिचोलकर उपस्थित होते.

पणजी : डॉ. आरती दिनकर यांच्या ‘आरोग्यानंद’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार र्शीराम पचिंद्रे यांच्या हस्ते झाले. हा सोहळा कला व संस्कृती खात्याच्या ग्रंथालयात झाला. व्यासपीठावर ग्रंथपाल कुळमुळे, सारिका शिरोडकर, डॉ. नूतन बिचोलकर उपस्थित होते.
र्शीराम पचिंद्रे म्हणाले की, डॉ. आरती दिनकर यांचे ‘आरोग्यानंद’ हे पुस्तक प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शक व उपयुक्त आहे. आजच्या या धावपळीच्या जीवनात आरोग्यानंदसारखे पुस्तक आनंद तर देतातच, याशिवाय व्यायाम, आहार-विहार यांचे संतुलन कसे राखावे, हेही उत्तमरित्या यात सांगितले आहे. असे पुस्तक प्रत्येकाने संग्रही ठेवावे आणि वाचून आनंद घ्यावा.
डॉ. आरती दिनकर म्हणाल्या, आजच्या बदललेल्या जीवनशैलीचे आरोग्यावर म्हणजेच शरीर आणि मनावर होणारे परिणाम जाणून घ्यायला हवेत. सध्याच्या संगणक युगाशी जुळवून घेताना आरोग्य कसे निकोप ठेवू शकतो, याविषयीचे अनुभव आणि आरोग्याविषयीचे नियम सांगून हसत-खेळत सकारात्मकतेने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या पुस्तकात सांगितला आहे. त्यामुळेच वाचकाला माझे पुस्तक वाचताना आनंद मिळेल, यात शंका नाही. शिवाय स्त्री-पुरुष समानतेच्या या युगात आहार-व्यायाम याविषयी स्त्री दुर्लक्षच करते. यासाठी आजच्या स्त्रीने आरोग्य जपावे व जीवनाचा आनंद घ्यावा. हे पुस्तक अमृता प्रकाशनने प्रकाशित केले आहे.