शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

हॅलो 1- म्हादई प्रकरण

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

कर्नाटकाच्या बेकायदा गोष्टी केंद्रासमोर मांडा : रमेश गावस

कर्नाटकाच्या बेकायदा गोष्टी केंद्रासमोर मांडा : रमेश गावस

डिचोली : म्हादईप्रश्नी कर्नाटकाने अगदी पहिल्या दिवसापासून अनेक बेकायदा कृती करताना सर्व नियमांचे उल्लंघन करत कळसा कालव्याचे काम पूर्णत्वाकडे नेले आहे. आज त्यांनी मूळ मुद्दा बाजूलाच ठेवताना आंदोलने करून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारसमोर गोव्याने आपली बाजू सर्वप्रकारे अभ्यासपूर्ण मांडायला हवी. त्याचबरोबरच कर्नाटकाच्या सर्व प्रकारांचाही केंद्रासमोर पर्दाफाश करण्याची गरज आहे. केंद्राला कर्नाटकाच्या बेकायदा गोष्टी पटवून द्यायला हव्यात, अशी प्रतिक्रिया पर्यावरणवादी कार्यकर्ते रमेश गावस यांनी व्यक्त केली आहे.
पर्यावरण मंत्रालय, वन आणि पर्यावरण मंत्रालय, जलसंसाधन खाते, पश्चिम घाट अभ्यासक माधव गाडगीळ यांच्यासह सर्व तज्ज्ञ मंडळींसोबत गोव्याने आपली भूमिका केंद्रासमोर मांडायला हवी. याबाबत सखोल अभ्यास करून म्हादईचे महत्त्व केंद्राला पटवून देणे गरजेचे आहे.
गोव्यावर उद्भवणारे दूरगामी धोके हेरून त्याची मांडणी करायला हवी. त्याचबरोबर सर्व नियम पायदळी तुडवून कर्नाटकाने केलेल्या बेकायदा गोष्टी केंद्रासमोर मांडणे गरजेचे आहे, असे मत गावस यांनी व्यक्त केले आहे. गोव्याने अभ्यासपूर्ण तपासणी करताना भविष्यातील धोके व इतर बाबतीत सर्व गोष्टी मांडण्याची गरज आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारी करायला हवी व केंद्रासमोर गोव्याची बाजू मांडण्याबरोबरच कर्नाटकाच्या सर्व बाजूंचा अभ्यास व त्यांनी आजपर्यंत केलेले गैरकृत्य केंद्रासमोर मांडण्याची गरज असल्याचे गावस म्हणाले.
सध्या जी कृती कर्नाटकाने अवलंबिली आहे ती अयोग्य आहे. पाण्याचा प्रश्न वेगळ्य़ा तर्‍हेने सोडवणे शक्य आहे. मुळात कर्नाटकाला जे पाणी हवे आहे, ते खरेच गरीब शेतकर्‍यांना की र्शीमंतांसाठी याचाही विचार व्हायला हवा, असे गावस यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)