मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
अहमदनगर: खरिपाची ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांतील शेतकर्यांसाठी दुसर्या टप्प्यात तहसील कार्यालयाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे़ मात्र बहुतांश तालुक्यांतील शेतकर्यांना अद्याप निधी न मिळाल्याने शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत़
मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी
अहमदनगर: खरिपाची ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांतील शेतकर्यांसाठी दुसर्या टप्प्यात तहसील कार्यालयाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे़ मात्र बहुतांश तालुक्यांतील शेतकर्यांना अद्याप निधी न मिळाल्याने शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत़़़़़