शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बिनपैशांचा उपाय

By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बिनपैशाचा उपाय!

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बिनपैशाचा उपाय!
मुंबई - राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी बिनपैशांचा उपाय महसूल विभागाने शोधून काढला आहे. शेतकर्‍यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी आता शासकीय कर्मचारी आणि अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या समुपदेशन समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे.
शासकीय यंत्रणा आणि शेतकरी यांच्यात संवाद साधण्यासाठी या समित्यांची स्थापना करण्यात येत आहे. आत्महत्याग्रस्त वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अलिकडेच महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन अशा समित्या स्थापन करण्याची मागणी केली होती.
खडसे यांनी सांगितले की, आत्महत्याग्रस्त भागात तंटामुक्ती समितीच्या धर्तीवर समुपदेशन व उपाययोजना समित्यांची स्थापना करण्यात येईल. प्रत्येक समितीत सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष वा पंचायत समिती सदस्यांचा समावेश असेल.
या समितीच्या माध्यमातून गावोगावी मेळावे घेण्यात येतील. शासकीय योजनांची माहिती दिली जाईल. मानसोपचार तज्ज्ञांना बोलावून समुपदेशन केले जाणार आहे. समितीची बैठक दर तीन महिन्यांनी होईल आणि तीत शेतकरी आत्महत्येची कारणे व उपायांवर चर्चा होईल व सरकारकडे माहिती दिली जाईल. शासनाची सध्याची यंत्रणा वापरून शेतकरी आत्महत्या रोखण्याचा हा बिनपैशांचा सरकार करणार आहे. (विशेष प्रतिनिधी)