शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

भोपाळ दुर्घटना; 350 टन विषारी कचरा अजूनही निच:याच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: November 29, 2014 02:02 IST

भोपाळच्या वायुगळती कांडात निर्माण झालेला कचरा त्या घटनेला 29 वर्षे लोटूनही तसाच पडून असून भविष्यातही त्याची विल्हेवाट लागण्याची शक्यता दिसत नाही.

भोपाळ : जगातील सर्वात मोठा औद्योगिक अपघात म्हणून गणल्या गेलेल्या भोपाळच्या वायुगळती कांडात निर्माण झालेला कचरा त्या घटनेला 29 वर्षे लोटूनही तसाच पडून असून भविष्यातही त्याची विल्हेवाट लागण्याची शक्यता दिसत नाही. युनियन कार्बाईडच्या परिसरात पडलेल्या या 35क् टन विषारी कच:यामुळे पाणी व हवेचे प्रदूषण  होत असून पर्यावरणालाही धोका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
या कच:याच्या निमरूलनासाठी केंद्र, राज्य सरकार व उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले; मात्र त्याला झालेल्या विरोधामुळे हा कचरा तसाच पडून राहिला. 
मागील दशकात उच्च न्यायालयाने हा कचरा मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यातील पिथमपूर येथे जाळण्याचे आदेश दिले होते; मात्र तेथील स्वयंसेवी संस्थांनी त्याला तीव्र विरोध केल्याने तसे करता आले नाही. येथे होत असलेला विरोध पाहून न्यायालयाने तो गुजरातच्या अंकलेश्वर येथे जाळण्याचे निर्देश दिले; मात्र तेथील नागरिकांनी त्याला विरोध केला. 
पुढे हा कचरा नागपुरात जाळण्याचे निश्चित झाले. तथापि, महाराष्ट्र सरकारने हा कचरा जाळण्यात आपली असमर्थता व्यक्त केली. एका जर्मन कंपनीने हा कचरा जर्मनीत नेऊन जाळण्याचा प्रस्ताव दिला होता; मात्र त्या प्रस्तावाला जर्मन सरकारनेच विरोध केला होता. (वृत्तसंस्था)
 
4सर्वोच्च न्यायालयाने 17 एप्रिल रोजी या कच:यापैकी 1क् टन कचरा पिथमपूरमध्ये चाचणी स्वरूपात जाळण्याचे आदेश दिले होते. कोच्ची येथील एका संस्थेने दहा टन कचरा पिथमपूर येथे नष्ट केला. यासंदर्भातील अहवाल केंद्रीय पर्यावरण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) न्यायालयाला सादरही केला आहे. आता याबाबत सीपीसीबीने निर्देश दिले तर उरलेल्या कच:याचीही विल्हेवाट लावण्यासाठी तो पाठविला जाईल, असे भोपाळ वायुगळती व पुनर्वसन विभागाचे उपसचिव के.के. दुबे यांनी सांगितले. या कच:याच्या निमरूलनासाठी या प्रकरणी स्थापन केलेल्या मंत्र्यांच्या मंडळाने 315 कोटींची रक्कम राखीव ठेवली असल्याचेही त्यांनी सांगितले.