शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

टंचाईिनवारणासाठी ५ कोटींचा निधी विंधन विहिर : मनपा फंडातून प्रभाग समितीला २५ लाख

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्यात अद्यापही यश आले नसून चर्चेचे गुर्‍हाळ सुरू आहे़ मांजरा प्रकल्पात पाणीसाठाच शिल्लक नसल्याने नागरिकांची ओरड वाढली आहे़ टँकरच्या माध्यमातून तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ प्रभागनिहाय वाढती ओरड लक्षात घेऊन महापौर अख्तर शेख यांनी जवळपास ५ कोटींचा निधी मनपा फंडातून टंचाई निवारणासाठी दिला आहे़

लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्यात अद्यापही यश आले नसून चर्चेचे गुर्‍हाळ सुरू आहे़ मांजरा प्रकल्पात पाणीसाठाच शिल्लक नसल्याने नागरिकांची ओरड वाढली आहे़ टँकरच्या माध्यमातून तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ प्रभागनिहाय वाढती ओरड लक्षात घेऊन महापौर अख्तर शेख यांनी जवळपास ५ कोटींचा निधी मनपा फंडातून टंचाई निवारणासाठी दिला आहे़
पाणी मिळत नसल्याची ओरड दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांकडून थेट नगरसेवकांना पाण्यासंदर्भात विचारणा केली जात आहे़ उपाययोजना काय, यावर उत्तर देण्याचेच नगरसेवकांकडून टाळले जात होते़ पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना पाणी कमी जास्त प्रमाणात सोडण्याबाबत सूचना केल्या जात होत्या़ नागरिकांच्या तक्रारीने वैतागलेल्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले़ टंचाईच्या विशेष सभेतही पाण्याच्या विषयावर मोठा गोंधळ झाला होता़ टंचाई निवारणासाठी महापालिका सरसावली आहे़ त्यानुसार महापौरांनी प्रभागनिहाय विंधन विहिरींचे नियोजन केले आहे़ नगरसेवकांना आपापल्या प्रभागात विंधन विहिर व टंचाईवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी प्रत्येकी ५ लाख रूपयांचा निधी दिला आहे़ यातून विंधन विहिरी घेतल्या जाणार आहेत़
टंचाईच्या कामाला प्राधान्य़़़
पाणीटंचाई निवारणासाठी मनपा फंडातून प्रत्येक नगरसेवकाला ५ लाख व प्रभाग समितीला २५ लाख असे एकुण जवळपास ५ कोटी रूपये देण्यात आले आहेत़ या निधीतून प्रत्येक प्रभागात ५ विंधन विहिरी घेण्यात याव्यात असे सुचविण्यात आले आहे़ मनपा फंडातून देण्यात आलेल्या या निधीतून टंचाई निवारणाचेच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महापौर अख्तर शेख यांनी दिली़